शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर

By admin | Updated: March 16, 2015 14:43 IST

बलात्कार व विनयभंगाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - सुसंस्कृतांचे राज्य अशी ओळख मिरवणारा महाराष्ट्र बलात्कार व विनयभंगाच्या घटनांमध्ये अव्वल स्थानावर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षांत महाराष्ट्रात विनयभंग व बलात्काराच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्याचे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी लोकसभेत सांगितले. 
देशातील महिलांवरील अत्याचाराची माहिती देताना त्या बोलत होत्या. २०१४ साली महाराष्ट्रात बलात्कार व विनयभंगाच्या १३,८२७ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यापाठोपाठ नंबर लागतो तो मध्य प्रदेशमध्ये १३, ३२३ तर आंध्र प्रदेशमध्ये १३,२६७ तक्रारी दाखल झाल्याचे गांधी यांनी सांगितले. महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याची कबुली देतानाच महिलांच्या सुरक्षेला सरकारचे प्रथम प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.