च्नागपूर : उद्योगमंत्री नारायण राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
च्राणो यांनी काँग्रेसवर विश्वासघात केल्याच्या आरोपाबाबत त्यांना छेडले असता राणो हे काँग्रेसमध्ये आल्यापासून मंत्री असल्याचे सांगत विश्वासघाताचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाणो येथील काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याबाबत ते म्हणाले, व्यक्तिगत स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडला आहे. परंतु काँग्रेसमध्येसुद्धा अनेक पक्षांचे कार्यकर्ते येत आहेत.