शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जोपर्यंत 'मी' आहे तोपर्यंत मोदी; रामदास आठवलेंचं मजेशीर विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 13:11 IST

आम्ही जातीवाद्यांसोबत नसून मोदी यांच्या सोबत असल्याचं आठवले म्हणाले.

मुंबई : नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या विधानांमुळे चर्चेत असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मजेशीर विधान केलं आहे. “जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत मला मंत्रीपद आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी असल्याचं” मजेशीर विधान आठवले यांनी केलं आहे.

नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेत बोलत असताना आठवले म्हणाले की, कार्यकर्त्यांना नेहमीच पद दिले जाते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्रीपद दिल्याने मला चांगलं वाटलं. मी एक कार्यकर्ता असून आज मंत्री आहे, बहुतेक उद्या नसेलही. मात्र “जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत मी मंत्रीपदी राहणार. तसेच जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी असल्याचंही ते म्हणाले.

तर हे आमच्या दोघात ठरले असल्याचं आठवले म्हणाले. आमचा पक्ष जातीवादी लोकांच्या सोबत असल्याचे अनेकजण बोलत असतील. मात्र आम्ही जातीवाद्यांसोबत नसून मोदी यांच्या सोबत असल्याचं आठवले म्हणाले.