शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यसभा निवडणूक : काँग्रेसकडून केतकरांना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:38 IST

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपाने तिसºया जागेसाठी केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपाने तिसºया जागेसाठी केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता आहे.राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सहा जागांवर निवडणूक होत आहे. भाजपाकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि मुरलीधरन हे तिघे तर शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून कुमार केतकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. यासहा जागांसाठी येत्या २३ मार्च रोजी निवडणूक होत आहे.त्रिपुरातील पराभवानंतर केरळवर लक्षभाजपाच्या तीनपैकी जावडेकर आणि राणे यांच्या उमेदवारीनंतर तिसºया जागेसाठी व्ही. मुरलीधरन यांच्या नावावर पक्षनेतृत्वाने शिक्कामोर्तब केला आहे. ते त्रिपुरात कम्युनिस्ट पक्षाचा पराभव केल्यानंतर, भाजपाने केरळवर लक्ष केंद्रित केले आहे.महाराष्ट्रातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रत्येकीएक जागा निवडून येवू शकते, तसेच प्रदेश काँग्रेसने रत्नाकर महाजन यांचे नाव श्रेठींकडे सुचविले होते. मात्र, ऐन वेळी दिल्लीतून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव जाहीरझाले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी परदेश दौºयावरून परतल्यानंतर, राज्यसभेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले. केतकर हेकाँग्रेस विचारधारेचे कट्टर समर्थक मानले जातात.अंतिम तारीख : १२ मार्च, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत. निवडणूक लढविली गेल्यास, २३ मार्च २०१८ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस