शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

आगामी काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढणार; ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवली भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 10:15 IST

निर्णय प्रक्रिया लांबल्याने सरकारला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं.

नाशिक – तब्बल २९ वर्षांनी शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात वैश्विक पातळीवर काही शुभ-अशुभ घटना घडू शकतील असा अंदाज ज्योतिष अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कुंभ राशीतून शनी भ्रमण करताना शुभ परिणाम होता. शनीला न्यायदेवता म्हटलं जातं. १२ जुलै २०२२ पर्यंत शनी भ्रमण होणार आहे. भारत मकर राशीत येतो. जागतिक स्तरावर भारत आर्थिक प्रबळ बनेल असा ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केले आहे.

शनी कुंभ, मकर, तूळ आणि वृषभ राशींसाठी फलदायक ठरणार आहे. ८४ दिवसांत शेअर मार्केट उच्चांक पातळी गाठेल. भारताची आर्थिक स्थिती सुधारेल. महागाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत सकारात्मक घटना घडतील. महाराष्ट्रातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे(सिंह), शरद पवार(कन्या) यांनी आरोग्यविषयक काळजी घेणे गरजेचे आहे. निर्णय प्रलंबित ठेवल्याने लोकांमध्ये असंतोषता वाढेल. लोकहिताचे निर्णय सरकारनं घ्यावेत. निर्णय प्रक्रिया लांबल्याने लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं.

या काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढेल. जनमानसात प्रतिमा वाढेल. कुंभ राशीतील शनी राज ठाकरेंसाठी फायदेशीर ठरणार आहे. २०२३ नंतर देवेंद्र फडणवीस हे सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा काळ प्रभावी ठरणार आहे असा अंदाज डॉ. नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केला. तसेच जागतिक कोरोना महामारी १३ जुलैपर्यंत भारतावर कुठलाही जास्त परिणाम जाणवणार नाही. आर्थिक स्थिती सुधारल्याने जनमाणसांत समाधान असेल. पुढचे ८४ दिवस महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता वाढवणारे असतील असंही धारणे गुरुजींनी सांगितले आहे.    

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे