शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Raj Thackeray: राज ठाकरेंपाठोपाठ ओवेसीदेखील औरंगाबादमध्ये; जलीलांकडे इफ्तार पार्टी रंगली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 21:57 IST

Raj Thackeray Aurangabad: राज यांनी मशीदींवरील भोंग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका करताना राज यांनी तीन मेचा अल्टिमेटम दिला आहे. तोवर जर भोंगे उतरले नाहीत तर मनसे मशीदींसमोर हनुमान चालिसा लावणार आहे. 

उद्याचा दिवस औरंगाबाद आणि राज्यासाठी हायव्होल्टेज असताना पूर्वसंध्येला मोठमोठ्या नेत्यांच्या शहरात रांगा लागू लागल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आलेले आहेत, त्याचबरोबर एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसीदेखील औरंगाबादमध्ये पोहोचले आहेत. यामुळे औरंगाबादमधील आजची सायंकाळ वाढलेल्या तापमानात रंग भरू लागली आहे. 

राज ठाकरे हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या मुलाच्या रिसेप्शनला पोहोचले आहेत. तर दुसरीकडे ओवेसी इम्तिया जलील यांच्या घरी इफ्तार पार्टीला पोहोचले आहेत. ओवेसी यांची उद्या नांदेडमध्ये सभा आहे, तर राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आहे. यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. जलील यांनी राज ठाकरेंनाही इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले होते. परंतू राज यांनी ते स्वीकारले नाही. 

राज यांनी मशीदींवरील भोंग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका करताना राज यांनी तीन मेचा अल्टिमेटम दिला आहे. तोवर जर भोंगे उतरले नाहीत तर मनसे मशीदींसमोर हनुमान चालिसा लावणार आहे. 

मनसेचे राज ठाकरे हे पुण्याहून औरंगाबाद येथे निघाले होते. यावेळी त्यांनी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर कवी कलश यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. समाधीस्थळी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर ते औरंगाबादमध्ये पोहोचले. तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी