शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आदिवासी भागात साडेचार हजार हेक्टरवर रेनवॉटर हार्वेस्टिंग

By admin | Updated: June 2, 2014 02:03 IST

तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागात रेनवॉटर हार्वेस्टिंग; उताराला आडवी पेरणीचा प्रयोग सफल!

अकोला : उताराला आडवी पेरणी केल्यामुळे उत्पन्नात भर तर पडतेच शिवाय पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरू न पुनर्भरणास मदत होत आहे. तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकर्‍यांनी साडेचार हजार हेक्टरवर एका वर्षात ३६०० कोटी लीटर पडलेल्या पावसाचे पाणी अडवून जिरविण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी या पद्धतीने उताराला आडवी पेरणी केल्यास शेती उत्पादन वाढीसह जमिनीत जलपुनर्भरणास मदत होणार आहे. तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी गावातील शेतकर्‍यांच्या उतारपाटी असलेल्या शेतीतील रंग भुरकट व मुरमाड झाला आहे. भविष्यातील धोका ओळखून संवर्ग विकास समितीने या भागात सेंद्रिय शेतीशाळा सुरू केल्या आहेत. आदिवासी गावातील शेतकर्‍यांना उताराला आडवी पेरणीसाठी प्रवृत्त केले. आता या प्रयत्नाला यश येऊ लागले असून, मागील वर्षी १८ गावांमधून साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी केली. त्याचा फायदा तेव्हाच दिसून आल्यामुळे, यावर्षीसुद्धा आदिवासी भागात उताराला आडवी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

*बिनखर्चाचे तंत्रज्ञान

आदिवासी गावातील शेतकर्‍यांनी विनाखर्च या तंत्रज्ञानातून साडेचार हजार हेक्टर्स क्षेत्रावर एका वर्षात ३६०० कोटीलीटर पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत जिरवले आहे. सिंचन विभागाच्या अंदाजानुसार ६.१३ दशलक्ष घन मीटर पाणी साठविण्यासाठी साधारणत: ३८ कोटी रुपये खर्चून धरण बांधावे लागले असते. या प्रयोगातून शेतातील माती वाहून जाण्याचे थांबले.