शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

कोकणात पावसाचा जोर

By admin | Updated: June 26, 2016 03:17 IST

कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत

- जयंत धुळप, अलिबाग

कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत सवार्धिक १९२ मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे झाली आहे. तर शनिवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या केवळ सहा तासांत अलिबाग येथे १४५ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.ठाणे येथे सर्वाधिक १०७.१ मि.मी. पाऊसठाणे जिल्ह्यात ठाणे येथे सर्वाधिक १०७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी कल्याण ३६.५, मुरबाड ३.८, भिवंडी ४३.१, शहापूर २४.३, अंबरनाथ ९.८ तर उल्हासनगर येथे शून्य पावसाची नोंद झाली आहे.पालघर जिल्ह्यात पालघर येथे सर्वाधिक १४२.३ मि.मी. पाऊस पालघर जिल्ह्यात पालघर येथे सर्वाधिक १४२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी वसई १०९, डहाणू ५१.१, वाडा ४४.३, जव्हार १०, मोखाडा १३, तलासरी २२.५ तर विक्र मगड येथे १७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षित पावसापैकी ११.२९ टक्के पाऊस पूर्ण रायगड जिल्ह्यात याच २४ तासांत जिल्ह्यात एकूण १,६९७.९० मि.मी. पाऊस झाला असून, हे सरासरी पर्जन्यमान १०६.१२ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकूण पाऊस ३१० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान १९.३८ मि.मी. होते. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण वार्षिक अपेक्षित पावसापैकी ११.२९ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासोत रायगड जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी रोहा १३५, पेण १३५, अलिबाग १३४, सुधागड १३०, माणगांव १२५, श्रीवर्धन ११२, तळा १०७, मुरु ड १०५, महाड १०५, उरण १०२, खालापूर ८३, पनवेल ८०.४०, पोलादपूर ५९, माथेरान ४९, कर्जत ४४.५० मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.दापोली येथे सर्वाधिक १७३ मि.मी. पाऊस राज्य कृषी विभागाच्या दैनिक पर्जन्य नोंद व विश्लेषण अहवालानुसार, दापोली येथे सर्वाधिक १७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मंडणगड १५६ ,गुहागर १०९.४, चिपळूण ७९.८८, रत्नागीरी ७९, खेड ६८.६७, लांजा ४०.८०, राजापूर ३८, तर संगमेश्वर येथे ३३ मि.मी. नोंद झाली.देवगडला सर्वाधिक पाऊससिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे १२६ मिमी झाला. उर्वरित ठिकाणी वेंगुर्ला १०७, मालवण ९१, सावंतवाडी ९०, कुडाळ ६३, वैभववाडी २४, कणकवली २२ मि.मी. नोंद झाली.