शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस वापसी!

By admin | Updated: July 22, 2015 01:52 IST

महिनाभरापासून चातकासारखी ज्याची प्रतीक्षा होती त्या पावसाने अखेर मुंबई शहर, उपनगरे आणि राज्यातील काही भागांमध्ये ‘वापसी’ केली.

मुंबई : महिनाभरापासून चातकासारखी ज्याची प्रतीक्षा होती त्या पावसाने अखेर मुंबई शहर, उपनगरे आणि राज्यातील काही भागांमध्ये ‘वापसी’ केली. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेली संततधार अनेक ठिकाणी मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होती. तलाव क्षेत्रात झालेल्या पावसाने २४ तासांत ११ दिवसांचा मुंबईसाठीचा जलसाठा वाढला आहे़ ऐन पावसाळ्यात घामाघूम करणाऱ्या वातावरणातून पावसाने मुंबईकरांची सुटका केली, मात्र दुसरीकडे पाणी तुंबल्याने हालही तसेच केले. लाइफलाइन समजली जाणाऱ्या लोकलचे तिन्ही मार्ग सकाळी काही काळ ठप्प झाले. तसेच नाले तुंबल्याने पाणी रस्त्यांवर आले आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पालघर जिल्ह्यात बापलेक वाहून गेले, तर गोवंडीमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. मुंबईला दररोज ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ त्यानुसार तलावांमध्ये ८४ दिवसांचेच पाणी शिल्लक होते़ त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट घोंघावू लागले होते. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्याच कपातीचा निर्णय होऊ घातला होता. मात्र तलाव क्षेत्रात पावसाने पुनरागमन करीत सुखद धक्का दिला आहे़