शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:59 IST

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे.

- नारायण जाधवलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सरत्या अर्थात १४ व्या विधानसभेच्या स्थापनेपासून पार पडलेल्या १२ अधिवेशनात राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी ३१,४८४ प्रश्न विचारले असून, यापैकी अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती आहे. यामुळे असे प्रश्न वगळून युनिक प्रश्नांची संख्या ५९२१ असून, त्यात ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या १०८६ असल्याचे संपर्क संस्थेने आपल्या  विश्लेषण अहवालात म्हटले आहे. 

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे. यात सर्वाधिक २७५ प्रश्न  मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी  विचारले असून, त्याखालोखाल कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २६६ प्रश्न विचारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर संजय केळकर २२१ यांचे आहेत. जिल्ह्यात सर्वांत  कमी १२ प्रश्न ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी विचारले आहेत.

आमदारनिहाय प्रश्नसंख्याआमदाराचे नाव    प्रश्न महेश चौगुले    ३८प्रमोद पाटील    ८४गणेश नाईक    १२बालाजी किणीकर    १२१शांताराम मोरे    ६२कुमार आयलानी    ११६किसन कथोरे    २७५गणपत गायकवाड    १५२दौलत दरोडा    १५७मंदा म्हात्रे    ७०विश्वनाथ भोईर    ५३गीता जैन    २७संजय केळकर     २२१रईस शेख    १७५जितेंद्र आव्हाड    २६६प्रताप सरनाईक    ९६

मतदारसंघाचा विचार करता ठाणे हा मुंबई, पुण्यानंतरचा सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील १८ पैकी मंदा म्हात्रे आणि गीता जैन या दोन महिला आमदार आहेत. 

विषयनिहाय विचारलेले प्रश्न१४ व्या विधानसभेत महिला व मुलींविषयी ३४, तर आरोग्यावर १००, शालेय शिक्षण ६४, मनुष्यबळ ४८, बालकांवर ४२, आदिवासींविषयी ३८, पर्यावरण ३९, पाणी  ३३,  वीज २०, शेती १०, सिंचनन रोहयो प्रत्येकी ३, पोषण आहारावर दोन प्रश्न विचारले गेले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा