शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:59 IST

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे.

- नारायण जाधवलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सरत्या अर्थात १४ व्या विधानसभेच्या स्थापनेपासून पार पडलेल्या १२ अधिवेशनात राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी ३१,४८४ प्रश्न विचारले असून, यापैकी अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती आहे. यामुळे असे प्रश्न वगळून युनिक प्रश्नांची संख्या ५९२१ असून, त्यात ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या १०८६ असल्याचे संपर्क संस्थेने आपल्या  विश्लेषण अहवालात म्हटले आहे. 

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे. यात सर्वाधिक २७५ प्रश्न  मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी  विचारले असून, त्याखालोखाल कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २६६ प्रश्न विचारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर संजय केळकर २२१ यांचे आहेत. जिल्ह्यात सर्वांत  कमी १२ प्रश्न ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी विचारले आहेत.

आमदारनिहाय प्रश्नसंख्याआमदाराचे नाव    प्रश्न महेश चौगुले    ३८प्रमोद पाटील    ८४गणेश नाईक    १२बालाजी किणीकर    १२१शांताराम मोरे    ६२कुमार आयलानी    ११६किसन कथोरे    २७५गणपत गायकवाड    १५२दौलत दरोडा    १५७मंदा म्हात्रे    ७०विश्वनाथ भोईर    ५३गीता जैन    २७संजय केळकर     २२१रईस शेख    १७५जितेंद्र आव्हाड    २६६प्रताप सरनाईक    ९६

मतदारसंघाचा विचार करता ठाणे हा मुंबई, पुण्यानंतरचा सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील १८ पैकी मंदा म्हात्रे आणि गीता जैन या दोन महिला आमदार आहेत. 

विषयनिहाय विचारलेले प्रश्न१४ व्या विधानसभेत महिला व मुलींविषयी ३४, तर आरोग्यावर १००, शालेय शिक्षण ६४, मनुष्यबळ ४८, बालकांवर ४२, आदिवासींविषयी ३८, पर्यावरण ३९, पाणी  ३३,  वीज २०, शेती १०, सिंचनन रोहयो प्रत्येकी ३, पोषण आहारावर दोन प्रश्न विचारले गेले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा