शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:59 IST

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे.

- नारायण जाधवलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सरत्या अर्थात १४ व्या विधानसभेच्या स्थापनेपासून पार पडलेल्या १२ अधिवेशनात राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी ३१,४८४ प्रश्न विचारले असून, यापैकी अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती आहे. यामुळे असे प्रश्न वगळून युनिक प्रश्नांची संख्या ५९२१ असून, त्यात ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या १०८६ असल्याचे संपर्क संस्थेने आपल्या  विश्लेषण अहवालात म्हटले आहे. 

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे. यात सर्वाधिक २७५ प्रश्न  मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी  विचारले असून, त्याखालोखाल कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २६६ प्रश्न विचारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर संजय केळकर २२१ यांचे आहेत. जिल्ह्यात सर्वांत  कमी १२ प्रश्न ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी विचारले आहेत.

आमदारनिहाय प्रश्नसंख्याआमदाराचे नाव    प्रश्न महेश चौगुले    ३८प्रमोद पाटील    ८४गणेश नाईक    १२बालाजी किणीकर    १२१शांताराम मोरे    ६२कुमार आयलानी    ११६किसन कथोरे    २७५गणपत गायकवाड    १५२दौलत दरोडा    १५७मंदा म्हात्रे    ७०विश्वनाथ भोईर    ५३गीता जैन    २७संजय केळकर     २२१रईस शेख    १७५जितेंद्र आव्हाड    २६६प्रताप सरनाईक    ९६

मतदारसंघाचा विचार करता ठाणे हा मुंबई, पुण्यानंतरचा सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील १८ पैकी मंदा म्हात्रे आणि गीता जैन या दोन महिला आमदार आहेत. 

विषयनिहाय विचारलेले प्रश्न१४ व्या विधानसभेत महिला व मुलींविषयी ३४, तर आरोग्यावर १००, शालेय शिक्षण ६४, मनुष्यबळ ४८, बालकांवर ४२, आदिवासींविषयी ३८, पर्यावरण ३९, पाणी  ३३,  वीज २०, शेती १०, सिंचनन रोहयो प्रत्येकी ३, पोषण आहारावर दोन प्रश्न विचारले गेले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा