शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

राज्यातील 1,054 गावांत मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: July 20, 2014 00:41 IST

राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़

नारायण जाधव - ठाणो
राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील दूषित पाण्याने बाधित असलेल्या 1क्54 गावांसह वाडय़ा-वस्त्यांच्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यानुसार, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात पहिल्या टप्प्यात 499 गावे/वाडय़ा-वस्त्यांत ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार आह़े
ठाणो जिल्ह्यातून घेतलेल्या 3,966 पाणी नमुन्यांपैकी तब्बल 228 ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे राजधानी मुंबईची तहान भागवणा:या धरणांचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या ठाणो जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची ही अवस्था असेल तर मग राज्यातील इतर ग्रामीण भागांतील पाणीप्रश्न किती गंभीर असेल, याचा अंदाज येतो़
दूषित पाण्याने बाधित गावांत शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी शासनाने संचालक, पाणी व स्वच्छता सहायक संस्था, बेलापूर, नवी मुंबई यांची नियुक्ती केली असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली निविदा प्रक्रिया करण्यासाठी सात सदस्यीय तांत्रिक समितीसुद्धा गठीत करण्यात आली आह़े  
 
4गावांची निवड राज्यातील त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत़ ज्या संस्थेची ही शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी निवड केली जाणार आहे, त्यांनीच पुढची सात वर्षे तिची देखभाल व दुरुस्तीचा खर्च करण्याची अट घालण्यात येणार आह़े यानंतर जनतेला परवडेल, अशा दराने शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकेल.
 
4नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या विचारात घेऊन योग्य पाणी शुद्धीकरण यंत्रणोची निवड करावयाची आह़े ही यंत्रणा बसवताना त्यांच्या क्षमता परिस्थितीनुरूप 5क्क् ते 4क्क्क् एलपीएच अर्थात लीटर पर अवर असायला हवी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत़