शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राज्यातील 1,054 गावांत मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: July 20, 2014 00:41 IST

राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़

नारायण जाधव - ठाणो
राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील दूषित पाण्याने बाधित असलेल्या 1क्54 गावांसह वाडय़ा-वस्त्यांच्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यानुसार, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात पहिल्या टप्प्यात 499 गावे/वाडय़ा-वस्त्यांत ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार आह़े
ठाणो जिल्ह्यातून घेतलेल्या 3,966 पाणी नमुन्यांपैकी तब्बल 228 ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे राजधानी मुंबईची तहान भागवणा:या धरणांचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या ठाणो जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची ही अवस्था असेल तर मग राज्यातील इतर ग्रामीण भागांतील पाणीप्रश्न किती गंभीर असेल, याचा अंदाज येतो़
दूषित पाण्याने बाधित गावांत शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी शासनाने संचालक, पाणी व स्वच्छता सहायक संस्था, बेलापूर, नवी मुंबई यांची नियुक्ती केली असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली निविदा प्रक्रिया करण्यासाठी सात सदस्यीय तांत्रिक समितीसुद्धा गठीत करण्यात आली आह़े  
 
4गावांची निवड राज्यातील त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत़ ज्या संस्थेची ही शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी निवड केली जाणार आहे, त्यांनीच पुढची सात वर्षे तिची देखभाल व दुरुस्तीचा खर्च करण्याची अट घालण्यात येणार आह़े यानंतर जनतेला परवडेल, अशा दराने शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकेल.
 
4नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या विचारात घेऊन योग्य पाणी शुद्धीकरण यंत्रणोची निवड करावयाची आह़े ही यंत्रणा बसवताना त्यांच्या क्षमता परिस्थितीनुरूप 5क्क् ते 4क्क्क् एलपीएच अर्थात लीटर पर अवर असायला हवी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत़