शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी

By admin | Updated: April 8, 2017 01:47 IST

ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे

बारामती : ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे. त्यातून शेतमाल विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाजवी भाव आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. शेतमालाला हमीभाव आणि हक्काची बाजारपेठ प्रत्येक तालुक्यात उपलब्ध झाली पाहिजे, असे मत अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी येथे व्यक्त केले.ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र व बाजार समितीच्या वतीने आयोजित पाचव्या धान्य महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्यासह नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अतारीचे संचालक डॉ. लखनसिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी संस्थेचे विश्वस्त विष्णूपंत हिंगणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)या वेळी पवार म्हणाल्या, शेतकऱ्यांना वाजवी भाव आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. त्यासाठी अगदी गावनिहाय, केंद्रनिहाय कायमस्वरूपी असे उपक्रम राबवावेत. यावर्षीच्या धान्य महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले खपली, गहू, ज्वारीच्या विविध जातींचे उत्पादन, बाजरी, तांदूळ, कडधान्ये, देवगड व हापूस आंबा, डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थ, मातीची भांडी असे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकूण ५७ स्टॉल या महोत्सवात आहेत. महिला बचत गटही यामध्ये सहभागी आहेत.