शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज्यात ५० हजार मेट्रिक टन युरिया खताची संरक्षीत साठवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:34 IST

५० हजार मेट्रिक टन युरिया खताच्या संरक्षीत साठ्याचे नियोजन करण्याच्या सुचना त्यात नमूद आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात दरवर्षी निर्माण होणाºया युरिया खताच्या तुटवड्यावर नियंत्रणासाठी राज्याच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाकडून या खताची संरक्षीत साठवणूक करण्याचे निर्देश ६ जुलै रोजी कृषी आयुक्तालयाने दिले असून, राज्यातील आठही विभागात मिळून ५० हजार मेट्रिक टन युरिया खताच्या संरक्षीत साठ्याचे नियोजन करण्याच्या सुचना त्यात नमूद आहेत.राज्यात दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा जाणवतो. ऐन आवश्यक वेळी हा तुटवडा निर्माण झाल्यानंतर युरिया खताची चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येतात. या पृष्ठभूमीवर शेतकºयांना खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा जाणवू नये म्हणून कृषी विभागाकडून या खताच्या सरंक्षीत साठाा करून ठेवण्याची योजना राबविली जात आहे. यंदा शेतकºयांना युरिया खताचा तुटवडा भासू नये म्हणून या योजनेंतर्गत राज्यात ५० हजार मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षीत साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात कोकण विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून १ हजार ७०० मेट्रिक टन, नाशिक विभागातील चार जिल्हह्यात मिळून ५ हजार मेट्रिक टन, पुणे विभागातील तीन जिल्ह्यांत मिळून ४ हजार ५०० मेट्रिक टन, कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्यांत मिळून ४ हजार मेट्रिक टन, औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांत मिळून ६ हजार मेट्रिक टन, लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून ८ हजार मेट्रिक टन, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून १२ हजार ३०० मेट्रिक टन, तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मिळून ८ हजार ५०० मेट्रिक टन युरिया खताच्या संरक्षीत साठ्याचे नियोजन आहे. या सरंक्षीत साठ्यातून शेतकºयांना पुरविण्यात येणाºया खतांबाबत शेतकºयांची तक्रार प्राप्त होणार नाही, अशी दक्षता घेण्याच्या सुचनाही कृषी आयुक्तालयाने ६ जुलै रोजीच्या पत्राद्वारे दिल्या आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwashimवाशिम