शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सेनापतीनेच माघार घेतल्याने खचले सैनिकांचे मनोधैर्य; सुभाष देशमुखांची पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:58 IST

सेनापती मैदान सोडून चालला तर खालचे सैनिक कसे लढणार? शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या सैनिकांचे मनोधैर्य खचल्याची टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

श्रीपूर : सेनापती मैदान सोडून चालला तर खालचे सैनिक कसे लढणार? शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या सैनिकांचे मनोधैर्य खचल्याची टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.बुधवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठका घेतल्या. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून कौटुंबिक कारण पुढे करून माघार घेतली आहे हे सत्य नसून, माढा मतदारसंघामध्ये त्यांचा पराजय निश्चित होता हे त्यांना समजल्यावर त्यांनी माघार घेतली आहे़ त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सेनापतीने माघार घेतल्याने सैनिकांचे मनोधैर्य खचले आहे. सहकारमंत्री, पालकमंत्री एकाच दिवशी तालुक्यातसहकारमंत्री तालुक्यामध्ये गावभेटी घेऊन कार्यकर्त्यांचे संपर्क साधत होते़ त्याच दिवशी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सोलापूरमधील भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते घेऊन पांडुरंग कारखान्यावर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत होते़ त्यावेळी आ़ प्रशांत परिचारक व विजयकुमार देशमुख यांची बंद खोलीमध्ये राजकीय घडामोडींवर बराच वेळ चर्चा झाली़ पण या चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखSharad Pawarशरद पवार