शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

इतिवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली!

By admin | Updated: July 19, 2016 02:14 IST

मानोरा नगर पंचायतमध्ये कर्मचा-यांची वानवा, जिल्हाधिका-यांकडे नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा.

वाशिम : मानोरा नगर पंचायतला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने आणि कर्मचार्‍यांची वानवा असल्याने सभेचे इतवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली आहे. यासंदर्भात नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देत नगर पंचायतच्या समस्यांचा पाढा वाचला.१७ जुलै २0१५ रोजी मानोरा ग्रामपंचायत विसजिर्त करून नगर पंचायतला मान्यता देण्यात आली. १७ जुलै २0१६ रोजी मानोरा नगर पंचायतला एक वर्षे पूर्ण झाले. मात्र, विकास कामे ठप्प आहेत. मानोरा शहरात विविध विकासात्मक कामे, नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामे सुरळीत होण्यासाठी नगर पंचायतला आवश्यक ते मनुष्यबळ आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी अद्यापही मिळाले नाही. प्रभारी मुख्याधिकारी मानोरा येथे येत नसल्याने विकासात्मक कामांना बाधा निर्माण झाली. नगर पंचायत सभेचे कामकाज करण्याकरिता सचिव म्हणून कोणीही नसल्यामुळे सभा कशा पद्धतीने घ्याव्या? असा प्रश्न नगर पंचायत अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांसमोर निर्माण झाला. सभेचे इतवृत्त लिहिण्यास कोणीही नाही. बजेटची सभा झाली. परंतु आजपर्यंतही इतवृत्त बनविले नाही. शहराचा विकास करण्याकरिता ह्यडीपीआरह्ण तयार करुन त्याची मंजुरी जिल्हाधिकार्‍यांकडून घेणे आवश्यक आहे. सदर कामदेखील अद्यापपर्यंत झाले नाही. अधिकारी व कर्मचारी कायमस्वरुपी नसल्याने आणि प्रभारी कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने सभेचे इतवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली.