शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास प्राधान्य

By admin | Updated: May 2, 2015 10:24 IST

दुष्काळ, गारपिटीने ग्रस्त असलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना मदत करीत त्यांचे अश्रू पुसण्याला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे,

मुंबई : दुष्काळ, गारपिटीने ग्रस्त असलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना मदत करीत त्यांचे अश्रू पुसण्याला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज येथे केले. राज्याच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे शासनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ झाला. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारने निधी दिला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून भरघोस पिके घेण्यावर भर दिला जाईल. जलयुक्त शिवार योजनेतून जलक्रांतीच होईल. या जलक्रांतीच्या यशस्वितेसाठी कॉर्पोरेट क्षेत्राने सामाजिक जबाबदारी म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात ३० थीम बेस्ड स्मार्ट शहरे उभारण्यात येतील़ दिवंगत प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना राबविली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या जागेवरील स्मारकासाठी जागा मिळाल्याने स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याचे राज्यपाल म्हणाले. सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा त्यांनी उल्लेख केला. (विशेष प्रतिनिधी)