शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

६० दिवसांचा हिशोब मागितल्यास पंतप्रधानांना राग का येतो - सोनिया गांधी

By admin | Updated: October 9, 2014 14:44 IST

जनतेला खोटी स्वप्न दाखवून तुम्ही सत्तेवर आलात, आता तुमच्याकडे ६० दिवसांचा हिशोब मागितला तर राग का येतो असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. ९ - देशातील साधा भोळ्या जनतेला खोटी स्वप्न दाखवून तुम्ही सत्तेवर आलात, आता तुमच्याकडे ६० दिवसांचा हिशोब मागितला तर राग का येतो असा सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. महाराष्ट्राने गेल्या १५ वर्षात प्रगती केली असून गुजरातपेक्षा महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे आहे असा दावाही त्यांनी केला आहे. 
कोल्हापूरमध्ये गुरुवारी दुपारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. पाकिस्तानला सडेतोड उत्तर का दिले नाही, १०० दिवसांत तुम्ही काय विकासकामं केली असा सवालही त्यांनी मोदी सरकारला केला आहे. शिवसेना व भाजप हे संधीसाधू पक्ष असून निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्रही येतील असे त्यांनी म्हटले आहे. विरोधक महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या विकासाचे दाखले देतात पण गुजरातपेक्षा महाराष्ट्रच अव्वल राज्य आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.