शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

हा सद्दविचारांच्या प्रक्रियेचा गौरव - अप्पासाहेब धर्माधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 19:19 IST

बैठकीमधील मौखिक निरुपणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाज परिवर्तनाच्या विचार प्रक्रियेची भारत सरकारने दखल घेतली याचा आनंद आहे.

ऑनलाइन लोकमत/जयंत धुळत 
अलिबाग, दि. 25 - बैठकीमधील मौखिक निरुपणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाज परिवर्तनाच्या विचार प्रक्रियेची भारत सरकारने दखल घेतली याचा आनंद आहे. पुरस्कारामुळे नवा उत्साह प्राप्त होऊन हूरुप वाढून आपण करीत असलेले कार्य अधिक गतिमान होते, अशी प्रतिक्रिया पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर ज्येष्ठ निरुपणकार डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बैठकीच्या माध्यमातून मानवाच्या मनात सद्दविचारांची पेरणी करुन त्यांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करीत असतानाच, पर्यावरण आणि स्वच्छ भारत अभियानाचा विचार मानवी मनामनात रुजवण्यात बैठकीचे महत्व अनन्य साधारण आहे. पुरस्कारामुळे सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला आहे. चांगल्या विचारांच्या कामासोबत सारेच असतात, त्यातूनच सर्वांचे सहकार्य मिळते. याचीच ही अनुभूती असल्याचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले.