शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

हा सद्दविचारांच्या प्रक्रियेचा गौरव - अप्पासाहेब धर्माधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 19:19 IST

बैठकीमधील मौखिक निरुपणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाज परिवर्तनाच्या विचार प्रक्रियेची भारत सरकारने दखल घेतली याचा आनंद आहे.

ऑनलाइन लोकमत/जयंत धुळत 
अलिबाग, दि. 25 - बैठकीमधील मौखिक निरुपणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाज परिवर्तनाच्या विचार प्रक्रियेची भारत सरकारने दखल घेतली याचा आनंद आहे. पुरस्कारामुळे नवा उत्साह प्राप्त होऊन हूरुप वाढून आपण करीत असलेले कार्य अधिक गतिमान होते, अशी प्रतिक्रिया पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर ज्येष्ठ निरुपणकार डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बैठकीच्या माध्यमातून मानवाच्या मनात सद्दविचारांची पेरणी करुन त्यांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करीत असतानाच, पर्यावरण आणि स्वच्छ भारत अभियानाचा विचार मानवी मनामनात रुजवण्यात बैठकीचे महत्व अनन्य साधारण आहे. पुरस्कारामुळे सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला आहे. चांगल्या विचारांच्या कामासोबत सारेच असतात, त्यातूनच सर्वांचे सहकार्य मिळते. याचीच ही अनुभूती असल्याचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले.