शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

कांदा व्यापा-यांचे भाववाढीचे रॅकेट; ११ दिवसांत २६८ टक्के दरवाढ, उद्या लिलाव सुरू न केल्यास परवाने रद्द...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:02 IST

नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकराच्या छाप्यांना दरवाढीचे रॅकेट कारणीभूत आहे. अन्य राज्यांत महापुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्याचा फायदा उठवत व्यापा-यांनी कृत्रिम तेजी निर्माण केली.

- योगेश बिडवई।मुंबई : नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकराच्या छाप्यांना दरवाढीचे रॅकेट कारणीभूत आहे. अन्य राज्यांत महापुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्याचा फायदा उठवत व्यापा-यांनी कृत्रिम तेजी निर्माण केली. २४ जुलै ते १० आॅगस्टमध्ये कामकाजाच्या ११ दिवसांत २६८ टक्के दरवाढ केली.लासलगाव बाजार समितीत २४ जुलैला क्विंटलचे दर ८७० रुपये होते. ते १० आॅगस्टला २,४५० रुपये झाले. विशेष म्हणजे व्यापा-यांनी त्यानंतर १३ सप्टेंबरपर्यंत पुन्हा भाव पाडून ते १,४३० रुपयांवर आणले. बड्या व्यापा-यांनी ५०० ते ९०० रुपये दराने खरेदी करून साठविलेला कांदा नफेखोरी करत आॅगस्टमध्ये तिप्पट दराने विकल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.उद्या लिलाव सुरू न केल्यास व्यापा-यांचे परवाने रद्द...नाशिक : प्राप्तीकरच्या छाप्यानंतर लिलाव बंद करून शेतक-यांना वेठीस धरणारे व्यापारी व १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी इशारा दिला आहे.सोमवारी लिलावात सहभागी न होणा-या व्यापा-यांचे परवाने रद्द करू असे जिल्हाधिका-यांनी बजावले आहे.बिंग फुटले : आॅगस्टमध्ये रेल्वेने कांद्याची किती वाहतूक झाली, याची माहिती प्राप्तीकर विभागाने मिळविली. कांदा २ हजारांवर गेल्यानंतर काही व्यापा-यांनीच परराज्यात मोठ्या प्रमाणात माल पाठविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने संबंधित व्यापाºयांवर छापे टाकले.