शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

कांदा व्यापा-यांचे भाववाढीचे रॅकेट; ११ दिवसांत २६८ टक्के दरवाढ, उद्या लिलाव सुरू न केल्यास परवाने रद्द...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:02 IST

नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकराच्या छाप्यांना दरवाढीचे रॅकेट कारणीभूत आहे. अन्य राज्यांत महापुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्याचा फायदा उठवत व्यापा-यांनी कृत्रिम तेजी निर्माण केली.

- योगेश बिडवई।मुंबई : नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकराच्या छाप्यांना दरवाढीचे रॅकेट कारणीभूत आहे. अन्य राज्यांत महापुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्याचा फायदा उठवत व्यापा-यांनी कृत्रिम तेजी निर्माण केली. २४ जुलै ते १० आॅगस्टमध्ये कामकाजाच्या ११ दिवसांत २६८ टक्के दरवाढ केली.लासलगाव बाजार समितीत २४ जुलैला क्विंटलचे दर ८७० रुपये होते. ते १० आॅगस्टला २,४५० रुपये झाले. विशेष म्हणजे व्यापा-यांनी त्यानंतर १३ सप्टेंबरपर्यंत पुन्हा भाव पाडून ते १,४३० रुपयांवर आणले. बड्या व्यापा-यांनी ५०० ते ९०० रुपये दराने खरेदी करून साठविलेला कांदा नफेखोरी करत आॅगस्टमध्ये तिप्पट दराने विकल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.उद्या लिलाव सुरू न केल्यास व्यापा-यांचे परवाने रद्द...नाशिक : प्राप्तीकरच्या छाप्यानंतर लिलाव बंद करून शेतक-यांना वेठीस धरणारे व्यापारी व १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी इशारा दिला आहे.सोमवारी लिलावात सहभागी न होणा-या व्यापा-यांचे परवाने रद्द करू असे जिल्हाधिका-यांनी बजावले आहे.बिंग फुटले : आॅगस्टमध्ये रेल्वेने कांद्याची किती वाहतूक झाली, याची माहिती प्राप्तीकर विभागाने मिळविली. कांदा २ हजारांवर गेल्यानंतर काही व्यापा-यांनीच परराज्यात मोठ्या प्रमाणात माल पाठविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने संबंधित व्यापाºयांवर छापे टाकले.