शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एफटीआयआयप्रकरणी चित्रकर्मींची राष्ट्रपतींना साद

By admin | Updated: September 11, 2015 04:08 IST

तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता

पुणे : तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते १९० कलाकार आणि दिग्दर्शकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली आहे. यासंदर्भात राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रात या संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा व अभिमत विद्यापीठ घोषित करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी एफटीआयआयला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींकडे एफटीआयआयच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अदुर गोपालकृष्णन, सईद मिर्झा, संतोष सिवन, रसूल पुकुट्टी, दिवाकर बॅनर्जी, अंजुम राजावली, कुंदन शाह, गिरीश कासारवल्ली, मणिरत्नम, अभिनेत्री विद्या बालन अशा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रकर्मींनी देखील राष्ट्रपतींना संयुक्तपणे पत्र लिहिले असल्याची माहिती संस्थेचे आंदोलक विद्यार्थी राकेश शर्मा, विकास अर्स, अमेय गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आंदोलनाचा गुरुवारी ९१ वा दिवस होता.३ जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर सरकारतर्फे कोणताही संवाद झालेला नाही. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाकडून आलेल्या केंद्रीय समितीचा अहवाल देखील २० दिवस झाले तरी अजून प्रस्तुत करण्यात आलेला नाही. यावरुन सरकारचा बेजबाबदारपणा दिसून येतो, असे शर्मा म्हणाला. गुरूवारी एकाचवेळी मुंबई, कोलकाता, त्रिवेंद्रम येथे विविध चित्रपटकर्मींनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत निषेध नोंदविला आहे.