शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

एफटीआयआयप्रकरणी चित्रकर्मींची राष्ट्रपतींना साद

By admin | Updated: September 11, 2015 04:08 IST

तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता

पुणे : तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते १९० कलाकार आणि दिग्दर्शकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली आहे. यासंदर्भात राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रात या संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा व अभिमत विद्यापीठ घोषित करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी एफटीआयआयला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींकडे एफटीआयआयच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अदुर गोपालकृष्णन, सईद मिर्झा, संतोष सिवन, रसूल पुकुट्टी, दिवाकर बॅनर्जी, अंजुम राजावली, कुंदन शाह, गिरीश कासारवल्ली, मणिरत्नम, अभिनेत्री विद्या बालन अशा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रकर्मींनी देखील राष्ट्रपतींना संयुक्तपणे पत्र लिहिले असल्याची माहिती संस्थेचे आंदोलक विद्यार्थी राकेश शर्मा, विकास अर्स, अमेय गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आंदोलनाचा गुरुवारी ९१ वा दिवस होता.३ जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर सरकारतर्फे कोणताही संवाद झालेला नाही. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाकडून आलेल्या केंद्रीय समितीचा अहवाल देखील २० दिवस झाले तरी अजून प्रस्तुत करण्यात आलेला नाही. यावरुन सरकारचा बेजबाबदारपणा दिसून येतो, असे शर्मा म्हणाला. गुरूवारी एकाचवेळी मुंबई, कोलकाता, त्रिवेंद्रम येथे विविध चित्रपटकर्मींनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत निषेध नोंदविला आहे.