शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

लोकशाहीची किंमत चुकवायची तयारी ठेवा

By admin | Updated: July 27, 2014 00:36 IST

समोर जे आहे ते बरे नसेल, तर त्यात बदल करण्याची हिंमत दाखवायला हवी. त्यासाठी दुसरे कुणी उभे राहील, याची वाट न पाहता आपले आपण उभे राहायला हवे.

पुणो : समोर जे आहे ते बरे नसेल, तर त्यात बदल करण्याची हिंमत दाखवायला हवी. त्यासाठी दुसरे कुणी उभे राहील, याची वाट न पाहता आपले आपण उभे राहायला हवे. कारण, स्वतंत्र विचार, लोकशाही इतकी साधी नाही. त्याची किंमत चुकवायची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले. 
सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे अमृतमहोत्सवी सत्काराला उत्तर देताना प्रा. भावे बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू, विद्या बाळ, सय्यदभाई, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, शेखर सोनाळकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव अध्यक्षस्थानी होते. अन्वर राजन यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष वारे यानी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
 
कुठल्याही गोष्टीपेक्षा आज देशातील विषमता अधिक स्फोटक आहे.  धर्मनिरपेक्षता, समता, समाजवाद या मूल्यांशी घेतलेली फारकत लोकांच्या मनात खदखदते आहे.-डॉ. बाबा आढाव
 
4भावे म्हणाल्या, ‘‘आज आपण ज्या परिस्थितीत आहोत, त्याला आपणच जबाबदार आहोत. कारण, कुणीच धोका पत्करायला तयार नाही. आपल्याला जे म्हणायचंय ते उंच आवाजात म्हणायला हवे. त्यासाठी मत परखड हवे. ते असेल तरच आत्मसन्मानाने जगणो शक्य होते. येणा:या प्रश्नाना तोंड द्यायचे, तर एकमेकांशी बोलयला हवे. जर आपले हात एकमेकांच्या हातात असतील आणि कुठे जायचे, हे माहीत असेल, तर अजून उशीर झालेला नाही, याबाबात मी आशावादी आहे.’’ 
 
पुष्पाताई या महाराष्ट्राच्या विवेकाचे प्रतिबिंब आहेत. तिच्या क्षमतेपेक्षा फार कमी लिहिते, एवढीच तक्रार आहे. पुरोगामी विचारांपुढे आज अनेक आव्हाने आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनीही व्यक्त केली. 
- विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या.