शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

लोकशाहीची किंमत चुकवायची तयारी ठेवा

By admin | Updated: July 27, 2014 00:36 IST

समोर जे आहे ते बरे नसेल, तर त्यात बदल करण्याची हिंमत दाखवायला हवी. त्यासाठी दुसरे कुणी उभे राहील, याची वाट न पाहता आपले आपण उभे राहायला हवे.

पुणो : समोर जे आहे ते बरे नसेल, तर त्यात बदल करण्याची हिंमत दाखवायला हवी. त्यासाठी दुसरे कुणी उभे राहील, याची वाट न पाहता आपले आपण उभे राहायला हवे. कारण, स्वतंत्र विचार, लोकशाही इतकी साधी नाही. त्याची किंमत चुकवायची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले. 
सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे अमृतमहोत्सवी सत्काराला उत्तर देताना प्रा. भावे बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू, विद्या बाळ, सय्यदभाई, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, शेखर सोनाळकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव अध्यक्षस्थानी होते. अन्वर राजन यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष वारे यानी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
 
कुठल्याही गोष्टीपेक्षा आज देशातील विषमता अधिक स्फोटक आहे.  धर्मनिरपेक्षता, समता, समाजवाद या मूल्यांशी घेतलेली फारकत लोकांच्या मनात खदखदते आहे.-डॉ. बाबा आढाव
 
4भावे म्हणाल्या, ‘‘आज आपण ज्या परिस्थितीत आहोत, त्याला आपणच जबाबदार आहोत. कारण, कुणीच धोका पत्करायला तयार नाही. आपल्याला जे म्हणायचंय ते उंच आवाजात म्हणायला हवे. त्यासाठी मत परखड हवे. ते असेल तरच आत्मसन्मानाने जगणो शक्य होते. येणा:या प्रश्नाना तोंड द्यायचे, तर एकमेकांशी बोलयला हवे. जर आपले हात एकमेकांच्या हातात असतील आणि कुठे जायचे, हे माहीत असेल, तर अजून उशीर झालेला नाही, याबाबात मी आशावादी आहे.’’ 
 
पुष्पाताई या महाराष्ट्राच्या विवेकाचे प्रतिबिंब आहेत. तिच्या क्षमतेपेक्षा फार कमी लिहिते, एवढीच तक्रार आहे. पुरोगामी विचारांपुढे आज अनेक आव्हाने आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनीही व्यक्त केली. 
- विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या.