शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी

By admin | Updated: July 29, 2016 18:59 IST

पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून ग्रामीण लोकसंख्येचे निश्चितीकरण करण्यात आले आहेत

अरुण बारसकरसोलापूर, दि. २९ : पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून ग्रामीण लोकसंख्येचे निश्चितीकरण करण्यात आले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका तसेच महानगरपालिकेत समावेश झालेली गावे वगळूण २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या अंतिम केली आहे.

२०१७ मध्ये राज्यातील २७ जिल्हा परिषदांची मुदत संपत आहे. या जिल्हा परिषदांच्या निवडणुका या २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहेत. मागील निवडणुकीसाठी २००१ च्या जनगणनेनुसार गट व गण पाडले होते. आता या २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेचा विचार होणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने २१ जून च्या पत्रानुसार मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा व गोंदिया हे जिल्हा गवळूण निवडणुकाची तयारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये समावेश झालेली गावे वगळूण लोकसंख्येचे निश्चितीकरण केले आहे.

आता पुढील टप्पा हा मतदार याद्या तयार करणे व गट व गण पाडण्याचा राहणार आहे. हे कामही आॅगस्ट महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले.  मागील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट व गणाचे निश्चितीकरण करताना एक जिल्हा परिषद गटाची लोकसंख्या ३५ ते ४० इतकी गृहीत धरली होती. याला आदिवाशी भाग अपवाद होता. याही निवडणुकीसाठी हाच नियम लावला तर राज्यातील काही जिल्हा परिषदांसाठी गटांची संख्या वाढण्याची शक्यता आहे,मोहोळ, माढा, माळशिरस वगळलेसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा व माळशिरस या ठिकाणी नगरपालिका स्थापन झाल्याने ही गावे जिल्हा परिषद गटातून वगळली आहेत. माढ्याची ११ हजार २७, मोहोळची २७हजार ८३३ व माळशिरसची २१ हजार ८४५ अशी २०११ च्या जनगणनेनुसार ६० हजार ८४५ लोकसंख्या जि.प. गटातून वगळली आहे.मागासवर्गीयांची संख्या साडेचार लाखसोलापूर जिल्ह्याची(११ तालुक्यांची फक्त ग्रामीण भागाची) २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या २९ लाख २२ हजार २२१ इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे चार लाख ४६ हजार १०३ तर जमातीचे ४९ हजार ३८७ लोक आहेत. तालुका                लोकसंख्या           जाती              जमातीद.सोलापूर           २,६०,८९७            ३५,१५१           ११,७८७उ.सोलापूर             १,०५,७९४            १७,१२३          २३६५अक्कलकोट            २,५०,८९०           ४१,०४५          ८८८०बार्शी                    २,५३,९८९            ३२२४७               ३२७९माढा                    २,९०,५३७            ३८,९८१             २०४४मोहोळ                  २,४९,०८७             ३७,८६०              ३१९९मंगळवेढा               १,८४,१०८              २८,७५५             १२८६माळशिरस              ४,६३,६६०             ८४,७६७             ३८५३करमाळा               २,३१,२९०                ३१,६८२            ३८९६सांगोला                २,८८,५२४                 ४२.५१९            १८४५एकूण                   २९,२२,२२१                ४,४६,१०३       ४९,३८७