शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वीजसंकट कायम!

By admin | Updated: June 4, 2014 01:12 IST

राज्यातील तीन खाजगी वीज कंपन्यांच्या वीज उत्पादन संचात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने निर्माण झालेले वीजसंकट अद्यापही दूर करण्यात महावितरणला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना

१२00 मेगावॅट : केंद्रीय विद्युत एक्सचेंजकडून घेणारनागपूर : राज्यातील तीन खाजगी वीज कंपन्यांच्या वीज उत्पादन संचात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने निर्माण झालेले  वीजसंकट अद्यापही दूर करण्यात महावितरणला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा काही दिवस भरनियमनाचा सामना  करावा लागू शकतो. त्याच वेळी महावितरण मात्र उद्यापर्यंंंंत (बुधवार) सद्यस्थितीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त करीत आहे.  या वीजसंकटामुळे नागरिकांना गत दोन दिवसांपासून भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. माहिती सूत्रानुसार,  राज्यातील अदानी वीज प्रकल्पासह इंडिया बुल्स व जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपन्यांच्या काही संचांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते  बंद पडले आहे. त्यामुळे सुमारे ३ हजार मेगावॅट वीज उत्पादन ठप्प झाले आहे. महावितरण विजेचा हा तुटवडा भरून  काढण्यासाठी केंद्रीय विद्युत एक्सचेंजमधून वीज खरेदी करीत आहे. त्यानुसार उद्यासाठी (बुधवार) १२00 मेगावॅट वीज घेण्यात  येणार आहे. शिवाय अदानी प्रकल्पातील ६६0 मेगावॅटचा बंद पडलेला संच ५ जूनपर्यंंंंत पूर्ववत सुरू होण्याची शक्यता वर्तविली  जात आहे. तसेच जेएसडब्ल्यूचा ३00 मेगावॅटचा संच यापूर्वीच सुरू झाला आहे. गत १ जून रोजी अदानीचे ६६0 मेगावॅटचे दोन  संच व इंडिया बुल्सचे २७५ मेगावॅटचे दोन संच अचानक बंद झाले होते. त्यापैकी या दोन्ही कंपन्यांचे प्रत्येकी एक संच पूर्ववत सुरू  झाले असून, अदानीचा दुसरा संच ५ जून रोजी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)