शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

वीज बील माफीचा प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवला -प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:51 IST

Prakash Ambedkar News प्रस्ताव राज्यातील एका मंत्र्याने दाबून ठेवला आहे, असा आराेप वंचीत बहूजन आघाडीचे नेते अड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे

ठळक मुद्देया मंत्र्याचे नाव जाहिर न करता त्यांनी मुख्यमंत्र्यांना शाेध घेण्याचे आाव्हान दिले. काराभाार मुख्यमंत्री चालवतात की एक मंत्री हे उद्धव ठाकरे यांनी जाहिर करावे .

 अकाेला: काेराेना काळात महावितरणकडून देण्यात आलेल्या वीज बिलांपैकी ५० टक्के बिल माफ करता येऊ शकते, असा प्रस्ताव महावितरण कंपनीने राज्य शासनाकडे दिला आहे; मात्र हा प्रस्ताव राज्यातील एका मंत्र्याने दाबून ठेवला आहे, असा आराेप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अकाेल्यात आयाेजित पत्रकार परिषदेत बाेलताना त्यांनी राज्य शासनाच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले की काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. या काळात विजेचा वापर कमी झाला. सारे उद्याेग ठप्प हाेते. अनेकांचे राेजगार गेले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलात माफी मिळावी, अशी मागणी हाेती राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनीही या संदर्भात सकारात्मक भूमिका घेेतली हाेती. त्यानुसार महावितरणने अर्धे वीज बील माफ केल्यास फारसा बाेझा येणार नाही व ताे बाेझा सहन करता येऊ शकेल, असा प्रस्ताव तयार करून ताे शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यापर्यंत पाेहा नये यासाठी एका बडया मंत्र्याने ताे दाबून ठेवला असल्याचा गंभीर आराेप त्यांनी केला या मंत्र्याचे नाव जाहिर न करता त्यांनी मुख्यमंत्र्यांना शाेध घेण्याचे आाव्हान दिले राज्याचा काराभाार मुख्य मंत्री चालवतात की एक मंत्री हे उद्धव ठाकरे यांनी जाहिर करावे असे आवाहनही त्यांनी केले

काॅंग्रेसची उर्जा गेली

काेराेना काळात वीज बिलात माफी देण्यात येईल अशी भाषा करणाऱ्या उर्जामंत्र्यानी आता वीज बील भरावेच लागेल अशी ताठर भमिका घेतली आहे प्रत्यक्षात वीज मंत्र्यांनाच खात्याची माहिती नाही त्यांच्या अखत्यारीतील महावितरण कंपनी ने केलेला प्रस्तावही त्यांना ठावूक नाही तसेच या खात्याची काेंडी हाेत असल्याचीही माहिती आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील काॅंग्रेसचीच वीज गेली आहे असा टाेला त्यांनी हाणला

तर वंचीत वीज जाेडून देइल

वीजबील भरण्याची सक्ती हाेत असेल तर काेणीही वीज बील भरू नये ज्यांची वीज कापल्या जाईल त्यांची वीज जाेडून देण्याची जबाबदारी वंचीत बहूजन आघाडी घेत असल्याची भूमिका अॲड आंबेडकर यांनी मांडली

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाUddhav Thackerayउद्धव ठाकरे