शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

खड्ड्यांवरून हायकोर्टाने सरकारचे टोचले कान, राज्यातील महापालिकांवर कारवाई करणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 06:33 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन खड्डे बुजविण्यास अपयशी ठरले आहे. खराब रस्त्यांची दखल घेऊन राज्य सरकारने स्वत: त्यात लक्ष घालावे. अपयशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई न करण्याएवढे सरकार हतबल नाही. राज्य सरकारला कारवाईचे सर्व अधिकार आहेत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन खड्डे बुजविण्यास अपयशी ठरले आहे. खराब रस्त्यांची दखल घेऊन राज्य सरकारने स्वत: त्यात लक्ष घालावे. अपयशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई न करण्याएवढे सरकार हतबल नाही. राज्य सरकारला कारवाईचे सर्व अधिकार आहेत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले.खड्डेमय रस्त्यांमुळे वाढलेल्या अपघातांची गांभीर्याने दखल घेत, उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. न्या. अभय ओक व न्या. पी. एन देशमुख यांच्या खंडपीठापुढे त्यावर बुधवारी सुनावणी झाली.मुंबई महापालिकेकडे ३१ डिसेंबर २०१७पर्यंत खड्ड्यांसंबंधीच्या २३९ पैकी १५७ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे महापालिकेच्या वकिलांनी सांगितले, तर न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाºयाने ५५५ पैकी ४७७ तक्रारींचे निवारण केल्याची माहिती दिली.वाहतूक पोलिसांची मदत घ्या!खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते. कोणत्या रस्त्यावर कुठे खड्डे आहेत, याची संपूर्ण माहिती वाहतूक पोलिसांना असते.त्यामुळे ते खड्ड्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थेला देऊ शकतात, असे सांगत, न्यायालयाने याचिकेवरील अंतिम सुनावणी १९ जानेवारीला ठेवली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय