शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खड्ड्यांवरून हायकोर्टाने सरकारचे टोचले कान, राज्यातील महापालिकांवर कारवाई करणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 06:33 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन खड्डे बुजविण्यास अपयशी ठरले आहे. खराब रस्त्यांची दखल घेऊन राज्य सरकारने स्वत: त्यात लक्ष घालावे. अपयशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई न करण्याएवढे सरकार हतबल नाही. राज्य सरकारला कारवाईचे सर्व अधिकार आहेत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन खड्डे बुजविण्यास अपयशी ठरले आहे. खराब रस्त्यांची दखल घेऊन राज्य सरकारने स्वत: त्यात लक्ष घालावे. अपयशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई न करण्याएवढे सरकार हतबल नाही. राज्य सरकारला कारवाईचे सर्व अधिकार आहेत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले.खड्डेमय रस्त्यांमुळे वाढलेल्या अपघातांची गांभीर्याने दखल घेत, उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. न्या. अभय ओक व न्या. पी. एन देशमुख यांच्या खंडपीठापुढे त्यावर बुधवारी सुनावणी झाली.मुंबई महापालिकेकडे ३१ डिसेंबर २०१७पर्यंत खड्ड्यांसंबंधीच्या २३९ पैकी १५७ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे महापालिकेच्या वकिलांनी सांगितले, तर न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाºयाने ५५५ पैकी ४७७ तक्रारींचे निवारण केल्याची माहिती दिली.वाहतूक पोलिसांची मदत घ्या!खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते. कोणत्या रस्त्यावर कुठे खड्डे आहेत, याची संपूर्ण माहिती वाहतूक पोलिसांना असते.त्यामुळे ते खड्ड्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थेला देऊ शकतात, असे सांगत, न्यायालयाने याचिकेवरील अंतिम सुनावणी १९ जानेवारीला ठेवली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय