शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘डाक सहायक’ भरतीत घोळ

By admin | Updated: February 19, 2015 01:53 IST

डाक सहायकाच्या ‘जम्बो भरती’त घोळ झाल्याचा आरोप होत असून परीक्षेचा निकाल १६ फेब्रुवारीला बदलण्यात आल्याने राज्यातील सुमारे ४५० उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे.

औरंगाबाद : डाक सहायकाच्या ‘जम्बो भरती’त घोळ झाल्याचा आरोप होत असून परीक्षेचा निकाल १६ फेब्रुवारीला बदलण्यात आल्याने राज्यातील सुमारे ४५० उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे.पहिल्या यादीत निवड होऊन नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतरही दुसऱ्या यादीतून उमेदवारांची नावे वगळण्यात आली आहेत. डाक सहायक व सॉर्टिंग सहायक पदासाठी गेल्या वर्षी २१ मे रोजी लेखी परीक्षा झाली होती. राज्यभरातील सुमारे साडेचार लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान संगणकीय पात्रता परीक्षा झाली. त्यात साडेसात हजार उमेदवार पात्र ठरले. परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करण्याचे कंत्राट एका खाजगी संस्थेला देण्यात आले होते. संस्थेने ८ जानेवारीला निकाल जाहीर केला. निवड झालेल्या उमेदवारांना टपाल खात्याने नियुक्तीचे पत्रही दिले. मात्र १६ फेब्रुवारीला अचानक निकाल बदलण्यात आला. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली. त्यातून ४५० वर उमेदवारांची नावे गायब होती. त्यांच्या जागेवर परराज्यांतील उमेदवारांची नावे आहेत. संबंधित घोटाळ््याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी विनायक भुजबळ, शिवप्रसाद मोहिदे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)च्औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. पी. एस. रेड्डी यांनी या प्रकरणाबाबत कानावर हात ठेवले आहेत. च्मी काही बोलू शकत नाही. मी शहराबाहेर आहे, असे सांगून त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.