शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता

By admin | Updated: October 11, 2014 05:39 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या पक्षांनी स्वतंत्र चुली मांडल्याने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची संख्या वाढली आहे

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या पक्षांनी स्वतंत्र चुली मांडल्याने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची संख्या वाढली आहे. एकूण ४ हजार ११७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांमध्येही, विशेषत: नवमतदारांमध्ये उत्साह दिसत असल्याने, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.उमेदवारांच्या संख्येने चार हजाराचा टप्पा ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. १९९५मध्ये ४७१४ उमेदवार रिंगणात होते. यावेळी सुमारे चार हजार उमेदवारांपैकी काँग्रेससह चार प्रमुख पक्षांचेच मिळून ११४६ उमेदवार आहेत. काँग्रेस सर्व २८८ जागा लढवित असून राष्ट्रवादी २८६, भाजपा २५७ आणि शिवसेना २८५ जागांवर लढत आहे. मात्र यात महिलांची संख्या अवघी ७४ आहे.१९६२ पासूनच्या गेल्या ११ निवडणुकांमध्ये १९८०मध्ये सर्वात कमी ५३.३० टक्के तर, सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदान १९९५मध्ये नोंदवले गेले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल, असे मत काही विश्लेषकांचे आहे.