शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
4
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
5
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
6
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
7
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
8
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
9
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
10
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
11
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
12
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
13
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
14
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
15
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
16
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
17
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
18
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
19
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
20
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

लोकसंख्या वाढली, लोकल फे-या वाढवा!

By admin | Updated: February 11, 2015 06:20 IST

मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे लोकलने प्रवास करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रवास सुकर होण्यासाठी लोकल फेऱ्या वाढविण्यात याव्यात

मुंबई : मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे लोकलने प्रवास करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रवास सुकर होण्यासाठी लोकल फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी एकमुखी मागणी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या खासदारांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. त्याचप्रमाणे स्थानकांवर चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी करतानाच गरजेनुसार स्थानकांवर प्रसाधनगृह बांधण्यात यावे, अशी मागणीही खासदारांकडून करण्यात आली. मध्य रेल्वेच्या सीएसटी येथील मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत खासदार कपिल पाटील, राहुल शेवाळे, हुसेन दलवाई, किरीट सोमय्या, श्रीरंग बर्णे तसेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी खासदारांकडून आपल्या विभागातील रेल्वे प्रश्नासंबंधित मागण्यांचे निवेदन रेल्वेला सादर करण्यात आले. रेल्वेच्या जमिनींवर अतिक्रमण झाले असून, हे अतिक्रमण हटवून रेल्वेने आपली जमीन ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी आपले प्रकल्प यशस्वीपणे राबवावेत, अशी सूचना या वेळी खासदारांनी केल्या. (प्रतिनिधी)