शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

ठाणे, रायगडसह राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:30 IST

सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही त्यात समावेश आहे.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : राज्यातील २५ जिल्ह्यांतील ६५४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक आणि २ हजार ८१२ ग्रामपंचायतींतील ४,७७१ पोटनिवडणुकांसाठी २७ मे मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही घोषणा सोमवारी केली.सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही त्यात समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७ ते १२ मे दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्यांची छाननी १४ मे रोजी होईल. अर्ज १६ मे रोजी मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान २७ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होईल. मतमोजणी २८ मे रोजी होणार आहे.सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी - ठाणे ५, पालघर ३, रायगड १८७ , सिंधुदुर्ग- २, नाशिक २० , धुळे ७, जळगाव ८, अहमदगनर ७७, पुणे ९०, सोलापूर ३, सातारा २३, सांगली ८२, कोल्हापूर ७४, औरंगाबाद ४, बीड २, नांदेड ७, परभणी १, उस्मानाबाद ३, लातूर ५, अकोला २, यवतमाळ २९, वर्धा १४, भंडारा ४ आणि गडचिरोली २.

टॅग्स :Electionनिवडणूक