शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी धोरण

By admin | Updated: August 6, 2016 05:06 IST

राज्य सरकार नवीन धोरण आणत असून यापुढे अशी अवैध बांधकामे करणाऱ्या बिल्डरांवर तसेच अशा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील

मुंबई : राज्यातील अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार नवीन धोरण आणत असून यापुढे अशी अवैध बांधकामे करणाऱ्या बिल्डरांवर तसेच अशा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिला. अवैध बांधकामे करणारे बिल्डर इमारती बांधतात, विकतात आणि कारवाई मात्र सामान्य जनतेवर होते. बेकायदेशीर बांधकामे नियमीत केली जातात, त्यामुळे हे चक्र थांबत नाही. म्हणून सरकार याबाबत कडक कायदा आणत आहे. त्यामध्ये सुस्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की जो कोणी अवैध बांधकाम करील त्याच्यावर फौजदारी केली जाणार आहे.अवैध बांधकामाबाबतची लक्षवेधी संदीप नाईक व इतर सदस्यांनी मांडली होती. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा बिल्डरांना मोका लावण्याची मागणी केली. ठाणे जिल्ह्यातील काल्लेर परिसरात ३०० ते ४०० अवैध बांधकामे सुरु असून त्यांच्यावर कोणती कारवाई करणार अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली. या बांधकामांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. >रहिवाशांना संरक्षणनवी मुंबई येथील दिघा परिसरातील ९६ इमारती अनाधिकृत ठरवून निष्काषित करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्या अनुषंगाने खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी या रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून संरक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.