शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

पोलीस आयुक्तालयासाठी भार्इंदरमध्ये जागा द्या

By admin | Updated: April 29, 2016 04:23 IST

मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयासह मुख्यालयासाठी जागा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

भार्इंदर : मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयासह मुख्यालयासाठी जागा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक राजेश प्रधान यांनी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना पत्र पाठवून जागा देण्याची मागणी केली आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रलंबित असलेल्या आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फडणवीस सरकारने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत शहरातील प्रस्तावित आयुक्तालयाचा आढावा घेतला. त्यात मिरा-भार्इंदरसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी प्रशस्त इमारत व मुख्यालयासाठी पुरेशी जागा निश्चित करण्याच्या सूचना अधिक्षकांना दिल्या. त्यानुसार अधिक्षकांनी २५ एप्रिलला पालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्यात सुमारे पाच एकर जागा पोलिस आयुक्त कार्यालयासाठी तर २५ एकर जागा मुख्यालयासाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरीक्त पोलिस ठाण्यांसाठी गृहविभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी शहरात दोन पोलिस ठाणी सुरु झाली. शहराची लोकसंख्या वाढती असली तरी दोन ते तीन हजार लोकसंख्येमागे एक पोलिस कर्मचारी तैनात आहे. यावरुन शहरातील कायदा व सुव्यस्था वाढणाऱ्या लोकसंख्येपुढे तोकडा पडत आहे. ही समस्या आयुक्तालयाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी काही वर्षांपासून सागरी आयुक्तालयासाठी पाठपुरावा सुरु होता. ते साकारण्याची ग्वाही माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी २०१३ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दिली होती. त्यासाठी उत्तन येथील सरकारी जागा निश्चित केली. या जागेची प्रक्रीया लालफितीत अडकल्याने शहराचा ठाणे आयुक्तालयात समावेश करावा, अशी मागणी पुढे आली. (प्रतिनिधी)