शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंगप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध याचिका

By admin | Updated: November 3, 2015 02:47 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.मतदारांवर दबाव आणून मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत ठाण्याचे किरण पाटील आणि सागर म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे. २० आॅक्टोबर रोजी कल्याण येथील प्रीमियर कॉलनी मैदानावर भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून दिले तर २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापण्यात येईल, अन्यथा मतदारांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागले, अशी धमकीच मुख्यमंत्र्यांनी मतदारांना दिल्याचा दावा पाटील आणि म्हात्रे यांनी जनहित याचिकेत केला आहे. याचिकेत केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रम्, निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) - आयुक्तांकडे व निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी याची काहीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे याचिकेत नमूद केले आहे.