शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आचारसंहिता भंगप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध याचिका

By admin | Updated: November 3, 2015 02:47 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.मतदारांवर दबाव आणून मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत ठाण्याचे किरण पाटील आणि सागर म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे. २० आॅक्टोबर रोजी कल्याण येथील प्रीमियर कॉलनी मैदानावर भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून दिले तर २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापण्यात येईल, अन्यथा मतदारांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागले, अशी धमकीच मुख्यमंत्र्यांनी मतदारांना दिल्याचा दावा पाटील आणि म्हात्रे यांनी जनहित याचिकेत केला आहे. याचिकेत केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रम्, निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) - आयुक्तांकडे व निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी याची काहीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे याचिकेत नमूद केले आहे.