शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

आचारसंहिता भंगप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध याचिका

By admin | Updated: November 3, 2015 02:47 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.मतदारांवर दबाव आणून मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत ठाण्याचे किरण पाटील आणि सागर म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे. २० आॅक्टोबर रोजी कल्याण येथील प्रीमियर कॉलनी मैदानावर भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून दिले तर २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापण्यात येईल, अन्यथा मतदारांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागले, अशी धमकीच मुख्यमंत्र्यांनी मतदारांना दिल्याचा दावा पाटील आणि म्हात्रे यांनी जनहित याचिकेत केला आहे. याचिकेत केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रम्, निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) - आयुक्तांकडे व निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी याची काहीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे याचिकेत नमूद केले आहे.