शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पीककर्ज वसुलीला स्थगिती

By admin | Updated: November 28, 2014 01:47 IST

पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़

मुख्यमंत्र्यांची घोषणा : वीजबिलाची पूर्ण माफी नाही; 2 हजार नवे ट्रान्सफॉर्मर घेणार
औरंगाबाद : पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़ तर शेतक:यांना कृषीबिलात केवळ साडतेहतीस टक्के सूट देणार असून, उर्वरित रक्कम शेतक:यांना भरावी लागणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.  
मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात फडणवीस, महसूलमंत्री खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत विभागातील आमदारांची बैठक घेण्यात आली.  
 बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, मराठवाडय़ात यंदा हायड्रोलिक (पाण्याचा) दुष्काळ नाही मात्र शेतीचा दुष्काळ आहे. अंतिम पंचनामे झाल्यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल़ मात्र यंदा केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती त्यानुसार पहिल्यांदाच केंद्राने पंचनामे न करण्याची सूट दिली आहे. राज्यात 5क् टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 19 हजार गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात विजेचे  22क्क् ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. 7क्क् ट्रान्सफॉर्मर पुढील सात दिवसांत बसविण्याचे व नवीन 2 हजार ट्रान्सफॉर्मर तातडीने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. शेतक:यांचे वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. ज्या ट्रान्सफॉर्मरवरील शेतकरी 7क् टक्के वीजबिल भरतील त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लावण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी) 
 
कर्मचा:यांवर जिल्हाधिका:यांचे नियंत्रण
दुष्काळ निवारणात कसर राहू नये यासाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिका:यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  
 
8क् टीएमसी पाणी मिळणार
कोकण खो:यातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी गोदावरी खो:यात आणण्यासाठी केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे तीन नदीजोड प्रकल्प राबविण्याचा मार्ग खुला झाला असून, यामुळे गोदावरी खो:यात 
8क् दशलक्ष घनमीटर पाणी मिळेल, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
 
आयआयएमचा
निर्णय घेऊ
औरंगाबादते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्याचा निर्णय कधी होणार या  प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत चर्चा चालू असून, लवकरच निर्णय घेऊ, असे सांगत प्रश्न टाळला.