शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

पीककर्ज वसुलीला स्थगिती

By admin | Updated: November 28, 2014 01:47 IST

पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़

मुख्यमंत्र्यांची घोषणा : वीजबिलाची पूर्ण माफी नाही; 2 हजार नवे ट्रान्सफॉर्मर घेणार
औरंगाबाद : पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़ तर शेतक:यांना कृषीबिलात केवळ साडतेहतीस टक्के सूट देणार असून, उर्वरित रक्कम शेतक:यांना भरावी लागणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.  
मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात फडणवीस, महसूलमंत्री खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत विभागातील आमदारांची बैठक घेण्यात आली.  
 बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, मराठवाडय़ात यंदा हायड्रोलिक (पाण्याचा) दुष्काळ नाही मात्र शेतीचा दुष्काळ आहे. अंतिम पंचनामे झाल्यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल़ मात्र यंदा केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती त्यानुसार पहिल्यांदाच केंद्राने पंचनामे न करण्याची सूट दिली आहे. राज्यात 5क् टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 19 हजार गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात विजेचे  22क्क् ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. 7क्क् ट्रान्सफॉर्मर पुढील सात दिवसांत बसविण्याचे व नवीन 2 हजार ट्रान्सफॉर्मर तातडीने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. शेतक:यांचे वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. ज्या ट्रान्सफॉर्मरवरील शेतकरी 7क् टक्के वीजबिल भरतील त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लावण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी) 
 
कर्मचा:यांवर जिल्हाधिका:यांचे नियंत्रण
दुष्काळ निवारणात कसर राहू नये यासाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिका:यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  
 
8क् टीएमसी पाणी मिळणार
कोकण खो:यातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी गोदावरी खो:यात आणण्यासाठी केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे तीन नदीजोड प्रकल्प राबविण्याचा मार्ग खुला झाला असून, यामुळे गोदावरी खो:यात 
8क् दशलक्ष घनमीटर पाणी मिळेल, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
 
आयआयएमचा
निर्णय घेऊ
औरंगाबादते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्याचा निर्णय कधी होणार या  प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत चर्चा चालू असून, लवकरच निर्णय घेऊ, असे सांगत प्रश्न टाळला.