शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वसुलीला स्थगिती

By admin | Updated: November 28, 2014 01:47 IST

पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़

मुख्यमंत्र्यांची घोषणा : वीजबिलाची पूर्ण माफी नाही; 2 हजार नवे ट्रान्सफॉर्मर घेणार
औरंगाबाद : पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्याथ्र्याची परीक्षा फी माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली़ तर शेतक:यांना कृषीबिलात केवळ साडतेहतीस टक्के सूट देणार असून, उर्वरित रक्कम शेतक:यांना भरावी लागणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.  
मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात फडणवीस, महसूलमंत्री खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत विभागातील आमदारांची बैठक घेण्यात आली.  
 बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, मराठवाडय़ात यंदा हायड्रोलिक (पाण्याचा) दुष्काळ नाही मात्र शेतीचा दुष्काळ आहे. अंतिम पंचनामे झाल्यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल़ मात्र यंदा केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती त्यानुसार पहिल्यांदाच केंद्राने पंचनामे न करण्याची सूट दिली आहे. राज्यात 5क् टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 19 हजार गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात विजेचे  22क्क् ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. 7क्क् ट्रान्सफॉर्मर पुढील सात दिवसांत बसविण्याचे व नवीन 2 हजार ट्रान्सफॉर्मर तातडीने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. शेतक:यांचे वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. ज्या ट्रान्सफॉर्मरवरील शेतकरी 7क् टक्के वीजबिल भरतील त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लावण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी) 
 
कर्मचा:यांवर जिल्हाधिका:यांचे नियंत्रण
दुष्काळ निवारणात कसर राहू नये यासाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिका:यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  
 
8क् टीएमसी पाणी मिळणार
कोकण खो:यातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी गोदावरी खो:यात आणण्यासाठी केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे तीन नदीजोड प्रकल्प राबविण्याचा मार्ग खुला झाला असून, यामुळे गोदावरी खो:यात 
8क् दशलक्ष घनमीटर पाणी मिळेल, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
 
आयआयएमचा
निर्णय घेऊ
औरंगाबादते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्याचा निर्णय कधी होणार या  प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत चर्चा चालू असून, लवकरच निर्णय घेऊ, असे सांगत प्रश्न टाळला.