शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

पवारांचे स्वबळाचे हत्यार?

By admin | Updated: June 8, 2014 09:34 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, उद्या मुंबई येथे होणा:या पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शरद पवार?: राष्ट्रवादीमध्ये मतप्रवाह, आज ठरणार भूमिका
मुंबई : ‘अब की बार शरद पवार’ असा नारा देऊन स्वबळावर निवडणूक लढवायची, असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, उद्या मुंबई येथे होणा:या पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभेत पक्षाची इभ्रत वाचवायची असेल, तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही, असा सूर पक्षात आहे. विधिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या दालनात सगळीकडे सध्या हीच चर्चा रंगत आहे. आमदार आणि पदाधिका:यांच्या मते, पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढविली तर आम्हाला काँग्रेसची गरज नाही. शंभरावर जागा आम्ही जिंकू. 1999मध्ये निवडणूक निकालानंतर जशी काँग्रेसशी आघाडी केली होती, तशी याहीवेळी करता येईल. पण मुख्यमंत्रिपदावर आमचाच दावा असेल.  
पवार यांनी काल दिवसभर राज्यातील 29 जिल्ह्यांमधील प्रमुख नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा केली. त्या वेळी पुण्यासह काही जिल्ह्यांमधील नेत्यांनी पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परतावे, अशी गळ त्यांना घातली. पवार सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. तथापि, पक्षाचे महाराष्ट्रातून 4 आणि इतर राज्यातून 2 असे 6 खासदार दिल्लीत निवडून गेले आहेत. लोकसभेत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता पवारांसारख्या नेत्यांची दिल्लीत कुठलीही भूमिका राहिलेली नाही.
 
पवार आज काय बोलणार?
च्राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम रविवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होणार असून, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल फुंकले जाणार आहे. 
च्या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार काय भूमिका जाहीर करतात याबाबत उत्सुकता आहे. पवारांनी महाराष्ट्रात परतावे, असा आग्रह पक्षाकडून होऊ शकतो. 
च्उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. मात्र आता काकाच परत आले तर त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाणार आहे.
 
च्पवार यांनी महाराष्ट्रात परतून मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह पक्षजन करीत असल्याचे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केले. ते म्हणाले, पवार यांच्या दीर्घ अनुभवाचा, राज्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा फायदा पुन्हा राज्याला व्हावा, असे कार्यकत्र्याना वाटते.