शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

प. महाराष्ट्राने आड येऊ नये !

By admin | Updated: April 1, 2016 01:06 IST

पश्चिम महाराष्ट्राने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या आड येऊ नये. स्वतंत्र विदर्भासाठी लोक आता रक्त सांडवायलाही तयार आहेत. ही लढाई शेवटची लढाई नसून

- प्रमोद गवळी, नवी दिल्ली 

पश्चिम महाराष्ट्राने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या आड येऊ नये. स्वतंत्र विदर्भासाठी लोक आता रक्त सांडवायलाही तयार आहेत. ही लढाई शेवटची लढाई नसून शेवटपर्यंत चालणारी (विदर्भ राज्य निर्माण होईपर्यंत) लढाई आहे, असे रोखठोक प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात अ‍ॅड. अणे बोलत होते. या आंदोलनात विदर्भातून आलेल्या दीड हजारावर कार्यकर्त्यांनी भागघेतला.आपल्या जोशपूर्ण भाषणात अ‍ॅड. अणे म्हणाले, ‘ स्वतंत्र राज्यासाठी कायद्यात अगोदरपासूनच तरतूद आहे. आता विदर्भाच्या प्रत्येक लहान-मोठ्या गावांत हे आंदोलन पोहोचविण्याची गरज आहे.’स्वतंत्र मराठवाडा : मराठवाडी जनताच निर्णय घेईलअ‍ॅड. अणे म्हणाले, ‘वेगळ्या मराठवाड्याची मागणी का करीत आहात, असा प्रश्न मला विराचला जात आहे. त्यावर माझे म्हणणे असे आहे की, मराठवाड्यासोबत अन्याय होत असेल तर विदर्भ त्याच्या सोबत आहे. स्वतंत्र मराठवाडा पाहिजे असेल तर तेथील लोकच त्याबाबत निर्णय घेतील.’स्व. जवाहरलाल दर्डा यांची प्रशंसा‘लोकमत’ची स्थापना लोकनायक बापुजी अणे यांनी अवश्य केली आहे. परंतु लोकमतला वटवृक्ष बनविण्याचे काम स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांनीच केले आहे. लोकमतला या उत्तुंग शिखरावर त्यांनीच पोहोचविले आहे. लोकमत जेव्हा दर्डाजींकडे सोपविण्यात येत होते तेव्हा विदर्भाच्या लोकांनी ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा भाषावाद उभा केला नाही. या विदर्भात अगदी सुरुवातीपासून हिंदी आणि मराठी एकत्र नांदत आल्या आहेत. कधीच कोणता वाद निर्माण झालेला नाही, असे अ‍ॅड. अणे म्हणाले.