शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम वर्षभर

By admin | Updated: August 1, 2015 01:03 IST

राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम संपलेले नसून हे काम वर्षभर सुरु राहणार आहे. राज्यात सव्वा दोन कोटी विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत, या विद्यार्थ्यांच्या शिक्षण विभागाची

मुंबई : राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम संपलेले नसून हे काम वर्षभर सुरु राहणार आहे. राज्यात सव्वा दोन कोटी विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत, या विद्यार्थ्यांच्या शिक्षण विभागाची प्राथमिकता असून शाळाबाह्य मुलांना शोधण्याचे कामही शिक्षण विभाग करीत असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तावडे म्हणाले की, राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार ज्या मदरशांमध्ये अथवा शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र हे विषय शिकविण्यात येत नाही, त्या शाळा आणि मदरशांमध्ये हे विषय शिकविण्यासाठी प्राधान्य देण्यात येतील. तसेच उर्दू शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्या शिक्षकांना हे विषय मदरशांमध्ये शिकविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.