शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:48 IST

मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरले

परभणी : न्या़ ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूसंदर्भात खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेस, कम्युनिस्ट व काही मीडिया हाऊसने देशाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसमोर केली. मुख्यमंत्री म्हणाले की, न्या़ लोया यांच्या मृत्यू प्रकरणात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही माध्यम घटकांनी संशयाचे जाळे तयार केले. जणू काही या मृत्यूकरीता भाजपचेच कोणी तरी नेते जबाबदार आहेत, असे वातावरण तयार केल गेले. थेट वार करता येत नाही म्हणून अमित शहा यांच्यावर मागच्या मार्गाने वार करण्याचा प्रयत्न केला़ न्या़ लोया यांच्या मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र सरकारने जो रिपोर्ट तयार केला होता, तो रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला आहे आणि एक प्रकारे मोठी चपराक काँग्रेसला लगावली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर गडकरी म्हणाले, देशातील काही पक्ष व काही प्रसारमाध्यमांनी गलिच्छ राजकारण केले. न्यायालयाच्या निकालानंतर सत्य बाहेर आले आहे़ खोटा प्रचार करणाºयांसाठी न्यायालयाचा निकाल हे उत्तर आहे़

मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरलेअंबाजोगाई (जि. बीड) : गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या विकासाला दिशा दिली. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. आज ते नाहीत. हे दु:ख मनाला हेलावून टाकते. सहकारातही मी मुंडेंच्या प्रेरणेतूनच आज तीन साखर कारखान्यांची निर्मिती केली. ते असताना बीड जिल्ह्यात येण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र, त्यांच्या स्मृती आम्हाला कायम शक्ती देत राहतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी येथे केले. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस