शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

दीड हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाविना,फक्त ६१९ विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:37 IST

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा म्हणून अकरावीची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.

मुंबई : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा म्हणून अकरावीची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेची दुसरी विशेष फेरी मुंबई शिक्षण उपसंचालक विभागातर्फे राबविण्यात आली. पण, अजूनही दीड हजार विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. या फेरीत फक्त ६१९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे शिक्षण उपसंचालक विभागाने सांगितले.शिक्षण उपसंचालक विभागाने दुसºया विशेष फेरीत जाहीर केलेल्या यादीत ६१९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. ११ सप्टेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे.अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांविषयी कोणती प्रक्रिया राबवण्यात येणार, याविषयी शिक्षण उपसंचालक विभागाने घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता प्रवेश न मिळालेल्या दीड हजार विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी