शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

विजेचा अनधिकृत वापर थांबला तरच नवे ट्रान्सफॉर्मर

By admin | Updated: November 19, 2014 05:00 IST

वाशिम, हिंगोली, बीड, जालना, औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक ग्रामीण आणि बुलडाणा येथे अतिभारामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण अधिक असून, या भागातील अनधिकृत जोडण्यांविरुद्ध

मुंबई : वाशिम, हिंगोली, बीड, जालना, औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक ग्रामीण आणि बुलडाणा येथे अतिभारामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण अधिक असून, या भागातील अनधिकृत जोडण्यांविरुद्ध आता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आणि पुन्हा पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळणाऱ्या भागात अनधिकृत वीजवापर थांबविल्याशिवाय नवे ट्रान्सफॉर्मर दिले जाणार नाहीत, असा इशारा महावितरणने दिला आहे.ज्या भागात वितरण व वाणिज्यिक हानी जास्त आहे; अशा भागातच कृषिपंपाचे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्यात एकूण ४६ मंडलात सुमारे २ लाख ३६ हजार ट्रान्सफॉर्मरद्वारे कृषिपंपांना वीज पुरवठा होतो. यापैकी अतिहानी असलेल्या १० मंडलात सुमारे १ लाखावर ट्रान्सफॉर्मर असून, याच भागात ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. डिसेंबर २०१२ साली राज्य भारनियमनमुक्त झाल्याचा दावा महावितरणने केला असून, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडलातील वाहिन्यांवर वितरण व वाणिज्यिक हानीचे प्रमाण जास्त असल्याने भारनियमनात असलेल्या वाहिन्यांचे प्रमाणही जास्त आहे. या वाहिन्यांवर कृषिपंपांचा अनधिकृत वीजवापर, मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषिपंपाचा वापर, यामुळे ट्रान्सफॉर्मर अतिभारित होतात आणि जळतात. (प्रतिनिधी)