शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा अनधिकृत वापर थांबला तरच नवे ट्रान्सफॉर्मर

By admin | Updated: November 19, 2014 05:00 IST

वाशिम, हिंगोली, बीड, जालना, औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक ग्रामीण आणि बुलडाणा येथे अतिभारामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण अधिक असून, या भागातील अनधिकृत जोडण्यांविरुद्ध

मुंबई : वाशिम, हिंगोली, बीड, जालना, औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक ग्रामीण आणि बुलडाणा येथे अतिभारामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण अधिक असून, या भागातील अनधिकृत जोडण्यांविरुद्ध आता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आणि पुन्हा पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळणाऱ्या भागात अनधिकृत वीजवापर थांबविल्याशिवाय नवे ट्रान्सफॉर्मर दिले जाणार नाहीत, असा इशारा महावितरणने दिला आहे.ज्या भागात वितरण व वाणिज्यिक हानी जास्त आहे; अशा भागातच कृषिपंपाचे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्यात एकूण ४६ मंडलात सुमारे २ लाख ३६ हजार ट्रान्सफॉर्मरद्वारे कृषिपंपांना वीज पुरवठा होतो. यापैकी अतिहानी असलेल्या १० मंडलात सुमारे १ लाखावर ट्रान्सफॉर्मर असून, याच भागात ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. डिसेंबर २०१२ साली राज्य भारनियमनमुक्त झाल्याचा दावा महावितरणने केला असून, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडलातील वाहिन्यांवर वितरण व वाणिज्यिक हानीचे प्रमाण जास्त असल्याने भारनियमनात असलेल्या वाहिन्यांचे प्रमाणही जास्त आहे. या वाहिन्यांवर कृषिपंपांचा अनधिकृत वीजवापर, मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषिपंपाचा वापर, यामुळे ट्रान्सफॉर्मर अतिभारित होतात आणि जळतात. (प्रतिनिधी)