शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी

By admin | Updated: July 25, 2014 01:30 IST

सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल़ पक्षाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून आघाडी होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी ठणकावून सांगितले.

पुणो : सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल़ पक्षाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून आघाडी होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी ठणकावून सांगितले. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसची 144 जागांची मागणी कदापिही मान्य करणार नाही. कार्यकत्र्यानी 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे पश्चिम महाराष्ट्र विभागाचा संकल्प मेळावा गुरुवारी पुण्यात झाला़ या वेळी आघाडी करू नये, असा बहुतांश जिल्हाध्यक्षांचा सूर होता. मेळाव्याला राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, स्वराज वाल्मीकी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित होत़े
मुख्यमंत्री म्हणाले, भाजपाने मूळ प्रश्नांना बगल देऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लोकांना भुरळ पाडली आहे. देशाने गेल्या 1क् वर्षात मोठी प्रगती केली़ आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आह़े महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेर्पयत पोहोचविणार आह़े आजही महाराष्ट्र सर्व बाबतींत अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आह़े दुष्काळात शासन ताकदीने शेतक:यांच्या मागे उभा राहिला़, असे ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले,  राष्ट्रवादी कॉँग्रेसने  144 जागांची मागणी केली आह़े आपली ताकद वाढल्याचे ते सांगत आहेत. मात्र, आमच्या भरवशावरच शक्ती वाढली़ मागील लोकसभेच्या वेळी कॉँग्रेसने 26पैकी 17 जागा जिंकल्या होत्या़ विधानसभेतही आमच्या 1क् जागा वाढल्या तर त्यांच्या 12 जागा कमी झाल्या़ जागावाटप करताना मागील कामगिरीचा  विचार केला पाहिज़े त्यांची मागणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही़ कार्यकत्र्यानी 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवायला हवी. 
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 8 ते 9 महिने घरोघरी जाऊन वेगळा प्रचार करीत होत़े आपल्यातले मतभेद विसरून सर्वानी काँग्रेसबरोबर राहिले पाहिज़े ब:याच गोष्टी हायकमांडवर सोडून चालणार नाही़ काही निर्णय आपण घेतले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकत्र्याचा विचार ऐकला़ विदर्भ, मराठवाडा, खानदेशमधील कार्यकत्र्याचा विचार ऐकून घेतल्यानंतर निर्णय होईल़ पण जो काही निर्णय घ्यायचा तो 15 - 2क् दिवसांत घेतला पाहिजे.