शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

नुसत्याच घोषणा... पदरी निराशा

By admin | Updated: February 25, 2015 01:37 IST

नाशिक जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, नोकरदार अशा सर्वच घटकांचा रेल्वेशी या ना त्या कारणाने संबंध येत असल्याने अशा संबंधाशी निगडित

नाशिक जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, नोकरदार अशा सर्वच घटकांचा रेल्वेशी या ना त्या कारणाने संबंध येत असल्याने अशा संबंधाशी निगडित प्रश्न व समस्यांचा तिढा आजवर कधीच पूर्णत: सुटला नाही, उलटपक्षी काळानुरूप प्रश्न व अपेक्षाही बदलत गेल्या असल्या तरी, चार दशकांपूर्वी असलेल्या मागण्या अद्यापही कायम असल्याचे घेतलेल्या आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे. रेल्वे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांत नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला काय मिळाले? हे आजी-माजी खासदारांकडून जाणून घेतले असता, १० वर्षांतील प्रत्येक वर्षात सादर झालेल्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला म्हटले, तर खूप काही मिळाले व कालांतराने ते रेल्वे बोर्डानेच हिरावून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. कधी कधी सरकारनेच भरभरून द्यायचा प्रयत्न केला असता, ते घेण्यास जिल्ह्यातील जनतेचे हात थिटे पडले, तर कधी कधी मागितले खूप पण पदरी निराशाच पडल्याचे आढळून आले आहे.