शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अन्नधान्य उत्पादनात 10 वर्षात केवळ 4.93 लाख टन वाढ

By admin | Updated: September 18, 2014 01:44 IST

शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दरवर्षीच्या ओल्या किंवा कोरडय़ा दुष्काळामुळे शासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत.

मंगेश भांडेकर - चंद्रपूर
शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दरवर्षीच्या ओल्या किंवा कोरडय़ा दुष्काळामुळे शासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत. गेल्या दहा वर्षात राज्यात अन्नधान्याच्या उत्पादनात केवळ 4.93 दशलक्ष टन अशी नाममात्र वाढ झाली आहे. 
गतवर्षी ओल्या दुष्काळामुळे शेकडो हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. अनेकांची शेती खरडून गेली. तर यावर्षी अत्यल्प पावसामुळे अनेकांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शासनाने काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. निसर्गाच्या  लहरीपणाचा  परिणाम उत्पादनावर झाला असून शासनाच्या प्रयत्नानंतरही उत्पादन वाढले नाही. 
शेती पिकांचे उत्पादन वाढून शेतक:यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. राज्यात 7 नव्या बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील 3क्2 बाजार समित्यांच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल 46 हजार 286  कोटीवर पोहोचली आहे. ही उलाढाल यापूर्वी 38 हजार 743 कोटींवर होती. उत्पादन वाढीसाठी दरवर्षी 73 लाख मेट्रीक टन खताचा वापर होतो. मात्र काळ्याबाजारामुळे शेतक:यांना वेळेवर खत मिळत नाही. याची दखल घेत शासनाने शेतक:यांचे गट तयार करुन बांधावर खत पुरविण्याची योजना सुरु केली. मात्र, ही योजना किचकट असल्याने शेतक:यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. उत्पादन खर्चावर आधारित आधारभूत किं मत योजनाही फसली असून ग्रामीण भागात व्यापारी शेतक:यांची आर्थिक लूट करीत आहेत.
 
च्483 टक्के कोरडवाहू क्षेत्रची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कोरडवाहू शेती अभियान सुरु करण्यात आले.  या अभियानासाठी पाच वर्षात दहा हजार कोटींची गुतंवणूक करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला. तसेच सेंद्रिय शेती धोरणाची आखणी करुन 2क्क्8-क्9 ला कीड व रोग सव्रेक्षण प्रकल्प स्थापन करण्यात आले. 
च्या प्रकल्पाच्या माध्यमातून बांधावर जाऊन शेतपिकांचे सव्रेक्षण करणो, रोगाची माहिती शेतक:यांर्पयत  पोहोचवून त्यावर उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन ग्रामपंचायतस्तरावर सुरु केले. मात्र, सद्यस्थितीत कोणत्याही ग्रामपंचायतीत कीड व रोग व्यवस्थापनाबाबत माहिती मिळत नाही.