शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

अन्नधान्य उत्पादनात 10 वर्षात केवळ 4.93 लाख टन वाढ

By admin | Updated: September 18, 2014 01:44 IST

शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दरवर्षीच्या ओल्या किंवा कोरडय़ा दुष्काळामुळे शासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत.

मंगेश भांडेकर - चंद्रपूर
शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दरवर्षीच्या ओल्या किंवा कोरडय़ा दुष्काळामुळे शासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत. गेल्या दहा वर्षात राज्यात अन्नधान्याच्या उत्पादनात केवळ 4.93 दशलक्ष टन अशी नाममात्र वाढ झाली आहे. 
गतवर्षी ओल्या दुष्काळामुळे शेकडो हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. अनेकांची शेती खरडून गेली. तर यावर्षी अत्यल्प पावसामुळे अनेकांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शासनाने काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. निसर्गाच्या  लहरीपणाचा  परिणाम उत्पादनावर झाला असून शासनाच्या प्रयत्नानंतरही उत्पादन वाढले नाही. 
शेती पिकांचे उत्पादन वाढून शेतक:यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. राज्यात 7 नव्या बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील 3क्2 बाजार समित्यांच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल 46 हजार 286  कोटीवर पोहोचली आहे. ही उलाढाल यापूर्वी 38 हजार 743 कोटींवर होती. उत्पादन वाढीसाठी दरवर्षी 73 लाख मेट्रीक टन खताचा वापर होतो. मात्र काळ्याबाजारामुळे शेतक:यांना वेळेवर खत मिळत नाही. याची दखल घेत शासनाने शेतक:यांचे गट तयार करुन बांधावर खत पुरविण्याची योजना सुरु केली. मात्र, ही योजना किचकट असल्याने शेतक:यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. उत्पादन खर्चावर आधारित आधारभूत किं मत योजनाही फसली असून ग्रामीण भागात व्यापारी शेतक:यांची आर्थिक लूट करीत आहेत.
 
च्483 टक्के कोरडवाहू क्षेत्रची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कोरडवाहू शेती अभियान सुरु करण्यात आले.  या अभियानासाठी पाच वर्षात दहा हजार कोटींची गुतंवणूक करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला. तसेच सेंद्रिय शेती धोरणाची आखणी करुन 2क्क्8-क्9 ला कीड व रोग सव्रेक्षण प्रकल्प स्थापन करण्यात आले. 
च्या प्रकल्पाच्या माध्यमातून बांधावर जाऊन शेतपिकांचे सव्रेक्षण करणो, रोगाची माहिती शेतक:यांर्पयत  पोहोचवून त्यावर उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन ग्रामपंचायतस्तरावर सुरु केले. मात्र, सद्यस्थितीत कोणत्याही ग्रामपंचायतीत कीड व रोग व्यवस्थापनाबाबत माहिती मिळत नाही.