शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

कोळसा फक्त 132 वर्षे

By admin | Updated: July 10, 2014 01:23 IST

भारतात 65 टक्के ऊज्रेची गरज कोळशाद्वारे पुरविली जाते. वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन सुरू आहे.

पंढरीनाथ गवळी - भुसावळ 
भारतात 65 टक्के ऊज्रेची गरज कोळशाद्वारे पुरविली जाते. वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन सुरू आहे.  उपलब्ध कोळसा खाणी 132 वर्षार्पयतच सुरू राहतील. त्यानंतर कोळसा संपलेला असेल. यासाठी जगाला ऊज्रेच्या पर्यायासाठी दुसरा पर्याय निवडावा लागणार आहे. 
     देशात  एकूण दोन लाख 3क् हजार मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे प्रकल्प आहेत.  त्यासाठी कोळसा खाणीतून उत्खनन सुरू आहे. उत्खननाचा हा दर पाहता ऊर्जानिर्मितीसाठी लागणारा कोळसा केवळ 132 वर्षे पुरेल इतकाच असल्याची माहिती आहे. 
भारतातील कोळसा भारतात प. बंगाल, ओरिसा, बिहार आणि झारखंड, आंध्र प्रदेश या प्रांतामध्ये कोळशाच्या खाणी आहेत. 
 229.251 जीडब्लू (23क् लाख मेगाव्ॉट) वीजनिर्मितीसाठी 35 लाख मे.टन कोळसा दर दिवशी लागतो. 
  ऊर्जा क्षेत्रतील तज्ज्ञांनुसार देशात वीजनिर्मितीतून जे उत्पन्न मिळते त्यातील 8क् टक्के पैसा कोळसा खरेदीवर खर्च होतो. त्यामुळे आपल्याकडे वीज वापर आणि ती पुरवण्यावर मर्यादा आहेत, अशा स्थितीत केंद्राकडून ग्राहकांना 5क् टक्के सबसीडी देणो ही बाब वीज क्षेत्रतील तज्ज्ञांच्या विचारक्षमतेच्या पलीकडची आहे. यापासून मिळते ऊर्जा : जगाची ऊज्रेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी नवीन उपाय शोधले जात आहेत. 
कोळसा, पाणी, सौर, गॅस 
आणि वारा (हवा) याद्वारे जगभर वीजनिर्मिती केली जाते. कोळशाद्वारे तब्बल 65 टक्के ऊज्रेची निर्मिती होऊन विजेची गरज भागविली जाते. अलीकडेच जपान सरकारने समुद्रातून फायर आइस शोधून काढले आहे. त्याचा वीजनिर्मितीसाठी पर्याय म्हणून वापर करण्याची त्यांची योजना आहे. असे झाल्यास कोळशाला पर्याय निर्माण होऊ शकेल, असे तज्ज्ञांना वाटते.