शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

नफेखोरीसाठी कांद्याचे दर वाढविले; व्यापारी रडारवर, ग्राहक अन् शेतकरी वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 03:07 IST

जुलैमध्ये शेतक-यांकडून कमी भावाने खरेदी केलेला कांदा परराज्यात अधिक दराने विकून नफेखोरी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी भाव वाढविल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.

- योगेश बिडवई ।मुंबई : जुलैमध्ये शेतक-यांकडून कमी भावाने खरेदी केलेला कांदा परराज्यात अधिक दराने विकून नफेखोरी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी भाव वाढविल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शेतकरी अन् ग्राहक दोन्ही वेठीला धरले गेले. संबंधित व्यापारी प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आहेत.शेजारच्या राज्यांत पुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्यानंतर लासलगाव व पिंपळगावच्या व्यापाºयांनी पुरवठा खूपच कमी झाल्याचे चित्र निर्माण केले. त्यानुसार २५ जुलैनंतर भाव अचानक वाढण्यास सुरुवात झाली. आॅगस्टमध्ये क्विंटलचे सरासरी भाव दोन हजारांच्या वर होते. त्यामुळे छोट्या व्यापाºयांना एवढा महाग कांदा खरेदी करणे शक्य नव्हते. काही ठरावीक व्यापाºयांनीच या काळात खरेदी केली. विशेष म्हणजे या व्यापाºयांकडे ५०० ते ९०० रुपये दराने खरेदी केलेला ५० हजार क्विंटलपर्यंतचा माल पडून होता. तो त्यांनी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक भावाने परराज्यात विकला....मग भावकमी झाले कसे?देशभर मागणी वाढल्याचे व्यापारी सांगत असताना सप्टेंबरमध्ये भाव कमी कसे होत गेले, असा सवाल उपस्थित होत आहे. कमी दराने खरेदी केलेला माल विकल्यानंतर व्यापाºयांनी ११ आॅगस्टनंतर पुन्हा भाव पाडण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते.असे वाढले भाव!(स्रोत : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)महिना सरासरी भाव (प्रतिक्विंटल/रुपये)३ जुलै ५४११७ जुलै ५७०३१ जुलै १,३४०१० आॅगस्ट २,४५०३१ आॅगस्ट १,९००१३ सप्टेंबर १,४३०