शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

नफेखोरीसाठी कांद्याचे दर वाढविले; व्यापारी रडारवर, ग्राहक अन् शेतकरी वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 03:07 IST

जुलैमध्ये शेतक-यांकडून कमी भावाने खरेदी केलेला कांदा परराज्यात अधिक दराने विकून नफेखोरी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी भाव वाढविल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.

- योगेश बिडवई ।मुंबई : जुलैमध्ये शेतक-यांकडून कमी भावाने खरेदी केलेला कांदा परराज्यात अधिक दराने विकून नफेखोरी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी भाव वाढविल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शेतकरी अन् ग्राहक दोन्ही वेठीला धरले गेले. संबंधित व्यापारी प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आहेत.शेजारच्या राज्यांत पुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्यानंतर लासलगाव व पिंपळगावच्या व्यापाºयांनी पुरवठा खूपच कमी झाल्याचे चित्र निर्माण केले. त्यानुसार २५ जुलैनंतर भाव अचानक वाढण्यास सुरुवात झाली. आॅगस्टमध्ये क्विंटलचे सरासरी भाव दोन हजारांच्या वर होते. त्यामुळे छोट्या व्यापाºयांना एवढा महाग कांदा खरेदी करणे शक्य नव्हते. काही ठरावीक व्यापाºयांनीच या काळात खरेदी केली. विशेष म्हणजे या व्यापाºयांकडे ५०० ते ९०० रुपये दराने खरेदी केलेला ५० हजार क्विंटलपर्यंतचा माल पडून होता. तो त्यांनी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक भावाने परराज्यात विकला....मग भावकमी झाले कसे?देशभर मागणी वाढल्याचे व्यापारी सांगत असताना सप्टेंबरमध्ये भाव कमी कसे होत गेले, असा सवाल उपस्थित होत आहे. कमी दराने खरेदी केलेला माल विकल्यानंतर व्यापाºयांनी ११ आॅगस्टनंतर पुन्हा भाव पाडण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते.असे वाढले भाव!(स्रोत : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)महिना सरासरी भाव (प्रतिक्विंटल/रुपये)३ जुलै ५४११७ जुलै ५७०३१ जुलै १,३४०१० आॅगस्ट २,४५०३१ आॅगस्ट १,९००१३ सप्टेंबर १,४३०