शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कांदा गडगडला! नाशिकमध्ये आवक वाढली; क्विंटलला १,३०० पर्यंत भाव खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:49 IST

महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी भाव पडल्यामुळे चिंतेत आहेत.

नाशिक : महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी भाव पडल्यामुळे चिंतेत आहेत.सध्या प्रतिक्विंटल १,२०० ते १,५०० रुपये भाव झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून व्यापाºयांकडून त्याची साठवणूक करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांदा पिकविणाºया राज्यांमध्ये पुरामुळे मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली.गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारभाव आवाक्यात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. इजिप्तहून काही प्रमाणात कांद्याची आयातही झाली. त्यामुळे कांद्याला भाव न मिळण्याच्या भीतीपोटी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आणला आहे.ग्राहकांना फायदा नाहीचघाऊक बाजारात कांद्याचे दर कमी झाले असले तरी त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत नाही. किरकोळ बाजारात कांदा ३० ते ३५ रुपये किलोच आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी