शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

कांदा गडगडला! नाशिकमध्ये आवक वाढली; क्विंटलला १,३०० पर्यंत भाव खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:49 IST

महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी भाव पडल्यामुळे चिंतेत आहेत.

नाशिक : महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी भाव पडल्यामुळे चिंतेत आहेत.सध्या प्रतिक्विंटल १,२०० ते १,५०० रुपये भाव झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून व्यापाºयांकडून त्याची साठवणूक करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांदा पिकविणाºया राज्यांमध्ये पुरामुळे मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली.गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारभाव आवाक्यात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. इजिप्तहून काही प्रमाणात कांद्याची आयातही झाली. त्यामुळे कांद्याला भाव न मिळण्याच्या भीतीपोटी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आणला आहे.ग्राहकांना फायदा नाहीचघाऊक बाजारात कांद्याचे दर कमी झाले असले तरी त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत नाही. किरकोळ बाजारात कांदा ३० ते ३५ रुपये किलोच आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी