शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कांदा करणार वांदा

By admin | Updated: July 10, 2014 22:55 IST

दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे कांदा निश्चित महागणार आहे.

टाकळी हाजी : दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे कांदा निश्चित महागणार आहे. सध्या 25 ते 3क् रुपये किलोने विकला जाणारा कांदा ऑगस्टर्पयत 5क् ते 6क् रुपयांर्पयत जाणार, असे भाकित शेतकरी व व्यापारी व्यक्तकरीत आहेत.
 कांद्याच्या किमती वाढत असल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच कांद्याचे किमान निर्यातमूल्य तीनशे डॉलरवरून पाचशे डॉलर केले. त्यामळे निर्यातीचे प्रमाण घटेल व कांद्याचे भाव कमी होतील, असे वाटत असले, तरी कमी उत्पादनामुळे कांद्याचे भाव उतरण्याची शक्यता कमीच आहे. कांदा निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार, सध्या देशाच्या पश्चिम भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामळे कांद्याची रब्बी हंगामासाठी पावसाळी रोपे तयार केलेले नाहीत. कांद्याचे पावसाळी हंगामातील उत्पादन नाही. यामुळे महत्त्वाच्या बाजारपेठात अगदी दीड ते दोन हजार क्विंटलर्पयत कांद्याची आवक होत आहे. आवक मंदावल्यामुळे व मागणी वाढल्यामुळे भाव वाढत आहेत.(वार्ताहर)
 
कांदा धोरण
4शिरूर तालुक्यातील कुकडी व घोड धरण लाभक्षेत्रतील शेतकरी सर्वाधिक कांद्याचे उत्पन्न घेत असल्याने व कांद्याच्या भावाचा अंदाज घेऊन ते विक्री करीत असल्याने या वर्षी कांद्याचे विक्रमी पीक झाले आहे. तरी हवामानातील बदलांमुळे बराचसा कांदा खराब झाला आहे. 
4केंद्र सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तूंमध्ये टाकल्याने मोदी सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. मात्र, कांद्याचे भाव वाढते राहात असल्याने शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ‘शेतकरी सुखी, तर देश सुखी,’ अशीच प्रतिक्रिया सगळीकडे व्यक्त होत आहे.
 
कांदा स्वस्तात मिळण्यासाठी व्यापारी सगळीकडेच प्रय} करतात. शिरूर व पारनेर तालुक्यातील कांदा खरेदी करण्यासाठी लहानांपासून मोठे व्यापारी सरसावले आहे. पाच ते दहा लाख रुपये जवळ असले, तरी कांदा स्वस्तात घ्यायचा व भाव वाढला की विकायचा,असे करणा:या व्यापा:यांची संघटना तयार झाली आहे. भाव वाढल्याची बातमी येत असल्याने व यामुळे शेतक:यांत जागृती निर्माण होत असल्याने कांदा व्यापा:यांची चांगलीच गोची झाली आहे.