शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

सप्टेंबरमध्येच ‘आॅक्टोबर’ हिट

By admin | Updated: September 8, 2015 05:30 IST

देशाच्या उत्तर भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असतानाच आता राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. आॅक्टोबरऐवजी सप्टेंबर

- तापमान ३२ अंशावर

मुंबई : देशाच्या उत्तर भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असतानाच आता राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. आॅक्टोबरऐवजी सप्टेंबर महिन्यातच पडलेल्या तापदायक उन्हामुळे नागरिकांना जोरदार झळा बसू लागल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी मान्सूनने राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्याची घोषणा केली आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा सोमवारी कायम असल्याचेही खात्याचे म्हणणे आहे.सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा सुरू झालेला परतीचा प्रवास उत्तरार्धात संपत असल्याने सर्वसाधारणरीत्या आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेला प्रारंभ होतो़ आणि जोवर उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहण्यास सुरुवात होत नाही तोवर आॅक्टोबर महिना नागरिकांचा घाम काढतो.परंतु या वर्षी मान्सूनने आपला परतीचा प्रवास लवकर सुरू केला असल्याने राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २८ अंशावर नोंदविण्यात येत आहे. शिवाय वातावरणही कोरडे असल्याने उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे. (प्रतिनिधी)