शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

सप्टेंबरमध्येच ‘आॅक्टोबर’ हिट

By admin | Updated: September 8, 2015 05:30 IST

देशाच्या उत्तर भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असतानाच आता राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. आॅक्टोबरऐवजी सप्टेंबर

- तापमान ३२ अंशावर

मुंबई : देशाच्या उत्तर भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असतानाच आता राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. आॅक्टोबरऐवजी सप्टेंबर महिन्यातच पडलेल्या तापदायक उन्हामुळे नागरिकांना जोरदार झळा बसू लागल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी मान्सूनने राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्याची घोषणा केली आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा सोमवारी कायम असल्याचेही खात्याचे म्हणणे आहे.सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा सुरू झालेला परतीचा प्रवास उत्तरार्धात संपत असल्याने सर्वसाधारणरीत्या आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेला प्रारंभ होतो़ आणि जोवर उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहण्यास सुरुवात होत नाही तोवर आॅक्टोबर महिना नागरिकांचा घाम काढतो.परंतु या वर्षी मान्सूनने आपला परतीचा प्रवास लवकर सुरू केला असल्याने राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २८ अंशावर नोंदविण्यात येत आहे. शिवाय वातावरणही कोरडे असल्याने उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे. (प्रतिनिधी)