शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

महाराष्ट्रातील कुपोषित बालकांची संख्या घटली

By admin | Updated: August 22, 2014 15:12 IST

'कुपोषणरहित महाराष्ट्र' हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम यशस्वी ठरत असून राज्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली असून जागतिक पातळीवर याचे कौतुक होत आहे.

जागतिक स्तरावरही कौतुक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ -  'कुपोषणरहित महाराष्ट्र' हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम यशस्वी ठरत असून राज्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली असून जागतिक पातळीवर याचे कौतुक होत आहे. 'युनिसेफ' या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे. 
राज्यातील दोन वर्षांखालील तीव्र कुपोषणग्रस्त मुलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून २००५-०६ वर्षाच्या ३९ टक्क्यांच्या तुलनेत २०१२ साली हे प्रमाण २३ टक्के इतके कमी झाले. तर अतीतीव्र कुपोषणाने ग्रस्त बालकांची संख्या २००५-०६ साली १५ टक्के होती , ती २०१२मध्ये ८ टक्क्यांवर आली. राज्य शासनाचा हा कार्यक्रम सर्व देशांतील व भारतातील 'सर्वोत्तम' मॉडेल आहे, अशा शब्दांत 'युनिसेफने' या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे येथील ग्रामीण व शहरी भागांतून दोन वर्षांखालील मुलांची पाहणी करून 'युनिसेफने' हा अहवाल तयार केला आहे. 
तसेच जगातील अग्रगण्य मेडिकल जर्नल 'लॅन्सेट'नेही या कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे.  नेतृत्व प्रशासन व समन्वय 'कुपोषण कमी करण्यासाठी' कशाप्रकारे मदत करू शकतात हे एका केसस्टडीमध्ये नमूदही करण्यात आले आहे.