शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आता लम्पी जनावरांनाही करणार ‘क्वारंटाईन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 06:23 IST

लम्पीबाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.  

औरंगाबाद : लम्पीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आता जनावरांनाही क्वारंटाईन (विलगीकरण) करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. जि. प.च्या प्रत्येक गटात एक क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी त्यांची विमानतळावर भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिले. दरम्यान लम्पीबाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.  

पशुसंवर्धनमंत्री विखे-पाटील म्हणाले की, उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ तयार करण्यात येणार आहे. या रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच लम्पीमुळे मृत झालेल्या जनावरांसाठी ३० हजारांपर्यंत मदत केली जाणार आहे.  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यासह विविध अधिकारी अधिकारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग