शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही

By admin | Updated: October 29, 2015 01:18 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत.

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत. वर्षभराच्या काळात या सरकारने दोन आघाड्यांवर मात्र कौतुकास्पद काम केले, हे मान्य करावे लागेल. एक म्हणजे जलशिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न, तर दुसरे इंदू मिल आणि लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक. विशेषत: आघाडी सरकारने बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबितच ठेवला. नव्या सरकारने मात्र दोन्ही प्रश्न वर्षभरात तत्परतेने मार्गी लावले. शेतकरी आत्महत्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय. केवळ पैसे वाटून आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. त्यासाठी शाश्वत योजना आखण्याची आवश्यकता होती. फडणवीस सरकारने जलशिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत पाणी प्रश्न सोडविण्याची कटीबध्दता स्पष्ट केली आहे. धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी आम्ही मोठे आंदोलन छेडले होते. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. भाजपाचे नेते बारामतीकरांचा पाहुणचार घेत आहेत. त्यांच्या सल्ल्याने कामकाज कराल, तर तुम्हालाही रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. जनता आता हुशार झाली आहे. सगळे दिसते आणि समजते. त्यामुळे जनतेला जी आश्वासने दिली, त्यांच्या पूर्ततेसाठीच सरकारने आपले लक्ष केंद्रित करायला हवे. - आ. महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष